शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक चिंतेच्या सावटाखाली शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:06 IST

अपु-या पावसाने खरिपातील मूग, उडीद आणि सोयाबीन ही पिके मातीमोल झाली आहेत. तर परतीच्या पावसाने कापसाचे मोठे नुकसान केले आहे.

- रूपेश उत्तरवारयवतमाळ : अपु-या पावसाने खरिपातील मूग, उडीद आणि सोयाबीन ही पिके मातीमोल झाली आहेत. तर परतीच्या पावसाने कापसाचे मोठे नुकसान केले आहे. त्यातच कर्जमाफीचा छदामही घरात आलेला नाही. त्यामुळे शेतकºयांच्या घरात दीपोत्सवाच्या सणावर आर्थिक चिंतेचे सावट आहे.कीटकनाशकांच्या विषबाधेतून झालेले मृत्यू, वीज कोसळून मृत्यू, वाघाने घेतलेले बळी, जंगली जनावरांचा धुमाकूळ, कृषीपंपावर १८ तासांचे भारनियमन, हमीदराच्या खाली होणारी धान्य खरेदी आणि बोगस बियाणे यांसह अनेक कारणाने जिल्ह्यातील शेतकरी या वर्षी संकटात सापडले आहेत.तसेच सोयाबीन सोंगण्याची मजुरी, थ्रेशर मशिनदाराचे पैसे, कापूस वेचणीचे पैसे, यासह अनेक प्रश्न शेतकºयांपुढे आ वासून उभे आहेत. त्यामुळे घरातील थोडाथोडका मालही शेतकºयांनी विक्रीस काढला आहे. मात्र याच गैरफायदा घेत व्यापाºयांनी धान्याची हमीदराखाली खरेदी सुरू केली आहे.युवा शेतकºयाची आत्महत्यातेल्हारा (जि. अकोला) तालुक्यातील वरूड बिहाडे येथील युवा शेतकºयाने थकीत कर्जाच्या विवंचनेतून बुधवारी ऐन दिवाळीत विषप्राशन करून आत्महत्या केली. अंबादास प्रल्हाद ठोसर (२७) असे मृताचे नाव आहे. सहकारी सेवा सोसायटी, बँकेचे कर्ज आणि दिवाळी सण कसा साजरा करायचा या विवंचनेत ते होते.

टॅग्स :Farmerशेतकरी