शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांनी धान्य विक्रीस काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

तूर, हरभरा, गहू, सोयाबीन ही प्रमुख पिके बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दरवर्षी या शेतमालाचे दर जून महिन्यात वाढतात. यावर्षी शेतमालाची आवक वाढल्याने बाजारपेठेत दर नियंत्रणाखाली आले आहे. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर चार हजारांवर पोहोचतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात सोयाबीनचे दर ३४०० ते ३७०० पर्यंतच मर्यादित राहिले आहे.

ठळक मुद्देखरिपातील पेरणीसाठी पैशाची तजवीज : बाजार समित्या हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळा तोंडावर येवून पोहोचला आहे. तत्पूर्वी पेरणीची तजवीज करण्यासाठी राखून ठेवलेले धान्य शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढले आहे. यातून बाजारात एकच गर्दी उसळली आहे. यामुळे पावसाळ््याच्या तोंडावर हातात पडणारी दरवाढ शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.दरवर्षी शेतकरी पेरणीसाठी काही धान्य राखून ठेवतात. दर वाढण्याची शक्यता असणाऱ्या धान्याचा यामध्ये समावेश आहे. यावर्षी कोरोनामुळे संपूर्ण गणितच बिघडले आहे. कुठल्याही धान्याची दरवाढ झाली नाही, उलट शेतमालाच्या किंमतीत घसरण नोंदविण्यात आली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.तूर, हरभरा, गहू, सोयाबीन ही प्रमुख पिके बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दरवर्षी या शेतमालाचे दर जून महिन्यात वाढतात. यावर्षी शेतमालाची आवक वाढल्याने बाजारपेठेत दर नियंत्रणाखाली आले आहे. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर चार हजारांवर पोहोचतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात सोयाबीनचे दर ३४०० ते ३७०० पर्यंतच मर्यादित राहिले आहे. हरभराच्या बाबतीतही असेच घडले आहे. हरभऱ्याचे दर ३४०० ते ३६०० पर्यंत स्थिर राहिले आहे. तुरीच्या दरानेही शेतकऱ्यांना दगा दिला. ४७०० ते ५२०० रुपये क्ंिवटल दराने तुरीची खरेदी होत आहे. गव्हाचे दर १६०० ते १७०० रुपये क्ंिवटलपर्यंत मर्यादित आहे. यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची अपेक्षा होती. मात्र दरवाढ मिळाली नाही, उलट वजन घटल्याने शेतकऱ्यांना कमी पैसे आणि कमी दर शेतमाल विकून हातात आला आहे. या पैशांवर शेतकऱ्यांना पेरणीचे नियोजन करावे लागणार आहे.पावसाचा अंदाज आणि गर्दीचा ओघहवामान विभागाने ११ ते १५ जून या कालावधीत पावसाचा जोर राहणार असल्याचे म्हटले आहे. बाजार समितीच्या आवारात शेतमालाचा सुरक्षित लिलाव करता यावा यासाठी पुरेशे शेड उपलब्ध नाहीत. यामुळे बाजारात धान्य विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमाल संरक्षणाचीही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी