शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीपुढे पेटविली तूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:11 IST

शासनाच्या तूर खरेदीची धोरणाविरुद्ध संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी आवाज उठवित जिल्हा कचेरीसमोर तूर जाळली. पाच दिवसात निर्णय न झाल्यास तूर बाजार समितीच्या यार्डात टाकण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.

ठळक मुद्देखरेदी करा : शेतकरी संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या तूर खरेदीची धोरणाविरुद्ध संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी आवाज उठवित जिल्हा कचेरीसमोर तूर जाळली. पाच दिवसात निर्णय न झाल्यास तूर बाजार समितीच्या यार्डात टाकण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांनी तुरीची नोंदणी केली. यापैकी १५ हजार शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी झाली. २० हजार शेतकऱ्यांना अद्यापही तूर विकता आली नाही. यामुळे संघर्ष समितीच्या नेतृत्वात आंदोेलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी घुगऱ्या शिजवून सरकारच्या नावाने वाटल्या. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रवीण देशमुख यांनी केले. खासदार भावना गवळी उपस्थित होत्या. अशोक बोबडे, राहुल ठाकरे, बाळासाहेब मांगुळकर, अरूण राऊत, मनिष पाटील, बाबासाहेब गाडे पाटील, अनिल गायकवाड, प्रकाश मानकर, रवी ढोक, जाफर खान, बासीत खान, किरण कुमरे, धनराज चव्हाण, जयंत धोंगे, राजू माहुरे, बालू पाटील दरने, राजेंद्र गायकवाड, प्रकाश नवरंगे, पंढरी सिन्हे, आनंदराव जगताप, वासूदेव महल्ले, बालू काळे, रोहीत देशमुख, मिलिंद इंगोले, दीपक कदम, अशोक पाचोले, अनिल देशमुख, संजय ठाकरे, प्रकाश छाजेड, शशिकांत देशमुख, प्रकाश नवरंगे, बंडू कापसे, नरेंद्र कोंबे आदी उपस्थित होते.