शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

भारतात शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:26 IST

भारतात लोकतंत्र संपुष्टात आणून लोकशाहीच्या नावावर तमाशा सुरू आहे. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसार माध्यम या चार मुख्य स्तंभावर लोकशाही अवलंबून आहे.

ठळक मुद्देवामन मेश्राम : नेर येथे परिवर्तन यात्रेप्रसंगी संबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : भारतात लोकतंत्र संपुष्टात आणून लोकशाहीच्या नावावर तमाशा सुरू आहे. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसार माध्यम या चार मुख्य स्तंभावर लोकशाही अवलंबून आहे. तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, अशी खंत बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी व्यक्त केले.परिवर्तन यात्रेनिमत्ति येथे झालेल्या सभेत वामन मेश्राम अध्यक्षस्थानाहून संबोधित करत होते. प्रसंगी मंचावर हजरत मौलाना मो. सादिक नदवी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. मनोहर देशमुख आठवले यांची उपस्थिती होती.वामन मेश्राम पुढे म्हणाले, ईव्हीएममध्ये चोरी होते, घोटाळा होतो असे सगळेच म्हणतात. मात्र ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याची तक्रार सर्वोच्च न्यायालयात केवळ मी एकट्याने केली. या खटल्याचा निकाल माझ्या बाजूने लागला. मात्र अजूनही निवडणूक आयोग या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे, असे ते म्हणाले.पत्रकार अरुण राऊत, सुनीता राऊत, अंकुश राऊत, राजू धोटे यांच्या उपस्थितीत यावेळी महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती विशेषांकाचे प्रकाशन वामन मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय मुल निवासी महिला संघातर्फे ६० हजार रुपयांचा जनआंदोलनासाठी मिळालेला निधी चंदा मिसळे, कल्पना खोब्रागडे, संघमित्रा गायकवाड, प्रीती गवई, वनिता मोरे, रिया खोब्रागडे, अंजली गायकवाड, परी शंभरकर यांनी सुपुर्द केला.याप्रसंगी निशा मेश्राम, भन्ते मेदनकर, प्रा. नाजूक धांदे, बापूराव रंगारी, वैभव बगमारे, मनोज झोपाटे, अजुबा भोसले, गणेश राऊत, अ‍ॅड. रमेश जुनघरे, रवी मुंदाने, ज्ञानेश्वर सोनटक्के, हाफिद आरिफ, सतीश उरकुडे, लक्ष्मण वानखडे, विनय बोरकर, राहुल तायडे, सुकलाल देशपांडे, नरेंद्र मुंदाने, नितीन खैरे, विनोद गोबरे, प्रदीप शेंदुरकर, संदीप चौधरी, प्रशांत ठाकरे, राहुल मिसळे, संभा मिसळे, रामा हिवराळे, वासुदेव शेंडे, अरविंद पाटील, विशाल गोंडाने यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक डॉ. अशोक खोब्रागडे, संचालन अशोक देशपांडे यांनी, तर आभार मौलवी रिजवान नदवी यांनी मानले. यशस्वीतेसाठी भीम तरुण उत्साही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.