शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भारतात शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:26 IST

भारतात लोकतंत्र संपुष्टात आणून लोकशाहीच्या नावावर तमाशा सुरू आहे. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसार माध्यम या चार मुख्य स्तंभावर लोकशाही अवलंबून आहे.

ठळक मुद्देवामन मेश्राम : नेर येथे परिवर्तन यात्रेप्रसंगी संबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : भारतात लोकतंत्र संपुष्टात आणून लोकशाहीच्या नावावर तमाशा सुरू आहे. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसार माध्यम या चार मुख्य स्तंभावर लोकशाही अवलंबून आहे. तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, अशी खंत बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी व्यक्त केले.परिवर्तन यात्रेनिमत्ति येथे झालेल्या सभेत वामन मेश्राम अध्यक्षस्थानाहून संबोधित करत होते. प्रसंगी मंचावर हजरत मौलाना मो. सादिक नदवी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. मनोहर देशमुख आठवले यांची उपस्थिती होती.वामन मेश्राम पुढे म्हणाले, ईव्हीएममध्ये चोरी होते, घोटाळा होतो असे सगळेच म्हणतात. मात्र ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याची तक्रार सर्वोच्च न्यायालयात केवळ मी एकट्याने केली. या खटल्याचा निकाल माझ्या बाजूने लागला. मात्र अजूनही निवडणूक आयोग या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे, असे ते म्हणाले.पत्रकार अरुण राऊत, सुनीता राऊत, अंकुश राऊत, राजू धोटे यांच्या उपस्थितीत यावेळी महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती विशेषांकाचे प्रकाशन वामन मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय मुल निवासी महिला संघातर्फे ६० हजार रुपयांचा जनआंदोलनासाठी मिळालेला निधी चंदा मिसळे, कल्पना खोब्रागडे, संघमित्रा गायकवाड, प्रीती गवई, वनिता मोरे, रिया खोब्रागडे, अंजली गायकवाड, परी शंभरकर यांनी सुपुर्द केला.याप्रसंगी निशा मेश्राम, भन्ते मेदनकर, प्रा. नाजूक धांदे, बापूराव रंगारी, वैभव बगमारे, मनोज झोपाटे, अजुबा भोसले, गणेश राऊत, अ‍ॅड. रमेश जुनघरे, रवी मुंदाने, ज्ञानेश्वर सोनटक्के, हाफिद आरिफ, सतीश उरकुडे, लक्ष्मण वानखडे, विनय बोरकर, राहुल तायडे, सुकलाल देशपांडे, नरेंद्र मुंदाने, नितीन खैरे, विनोद गोबरे, प्रदीप शेंदुरकर, संदीप चौधरी, प्रशांत ठाकरे, राहुल मिसळे, संभा मिसळे, रामा हिवराळे, वासुदेव शेंडे, अरविंद पाटील, विशाल गोंडाने यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक डॉ. अशोक खोब्रागडे, संचालन अशोक देशपांडे यांनी, तर आभार मौलवी रिजवान नदवी यांनी मानले. यशस्वीतेसाठी भीम तरुण उत्साही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.