शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

बियाणे निकृष्ट निघाल्याची शेतकऱ्यांची तक्रार

By admin | Updated: March 27, 2016 02:23 IST

टमाटरचे बियाणे निकृष्ट निघाल्याने तालुक्यातील सवना आणि अंबोडा येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून याबाबत महागाव कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आली.

महागाव : टमाटरचे बियाणे निकृष्ट निघाल्याने तालुक्यातील सवना आणि अंबोडा येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून याबाबत महागाव कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आली. सवना येथील शेतकरी मधुकर टेकाडे, पंजाब हुडेकर, साहेबराव भोयर, लक्ष्मणीबाई पारवेकर, गजानन सावंत, अंबोडा येथील बबन हेडे, दिगांबर हेडे, अतुल हेडे, नंदकिशोर हेडे, सतीश हेडे, लक्ष्मण पाटे, माळकिन्ही येथील अमरसिंग चव्हाण यांनी एका कंपनीचे टमाटरचे बियाणे महागावच्या कृषी केंद्रातून खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात त्याची लागवड करण्यात आली. रोप तयार झाले. परंतु काही दिवसातच पाने गुंडाळून झाडे मारु लागली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सदर कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी तक्रार तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर यांच्याकडे केली आहे. सदर बियाणे तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठविण्यात आल्याचे रणवीर यांनी सांगितले. या अहवालावर कारवाई केली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)