शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नाईलाजाने पुन्हा सावकाराच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी बँकांनी पत पुरवठा करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले. बँकर्स कमिटीने त्या दृष्टीने वाढीव कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने निर्णय घेतला. आरबीआयने राज्य शासनामुळे उद्देशालाच खिळ घातली आहे. यामुळे कर्जमुक्तीस पात्र ठरलेले एक लाखावर शेतकरी नव्या कर्जाला अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना थकबाकीमुळे बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला आहे. हे सर्व शेतकरी कर्ज माफीवर अवलंबून होते.

ठळक मुद्देबँकांनी हात झटकले : गहाण ठेवायला शेती हाच एकमेव पर्याय, व्याज दरही अव्वाच्या सव्वा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे मान्सूनने जिल्ह्यात धडक दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाकरिता सावकाराच्या दारात धाव घेतली आहे. मात्र सावकारांनी तारणाशिवाय कर्ज देण्यास नकार दिला आहे. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. शेती गहाणात ठेवणे हाच एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरला आहे.सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी बँकांनी पत पुरवठा करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले. बँकर्स कमिटीने त्या दृष्टीने वाढीव कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने निर्णय घेतला. आरबीआयने राज्य शासनामुळे उद्देशालाच खिळ घातली आहे. यामुळे कर्जमुक्तीस पात्र ठरलेले एक लाखावर शेतकरी नव्या कर्जाला अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना थकबाकीमुळे बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला आहे. हे सर्व शेतकरी कर्ज माफीवर अवलंबून होते.आता पाऊस बरसल्याने शेतकरी बेचैन झाले आहे. खिशात पैसे नसल्याने या शेतकऱ्यांना उधारीवर खत आणि बियाणे देण्यास कृषीसेवा केंद्र चालक नकार देत आहेत. यामुळे कर्जाची तजविज करण्यासाठी शेतकरी सावकाराकडे गेले आहेत. काहींनी सौभाग्याचे लेणे सावकाराकडे गहाणात ठेवले आहे. तर अनेकांकडे गहाण ठेवायला सोनेही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर शेतीच गहाणात ठेवण्याची वेळ आली आहे.अधिकृत सावकारांनी कर्ज वितरणाचा बिगर शेतकऱ्यांना व्याजदर १५ ते १८ टक्के ठेवला आहे. तर शेतकऱ्यांना तारण असेल तर ९ टक्के आणि तारण नसेल तर १३ टक्के व्याजदर आहे.हा व्याजदर शेतकऱ्यांना मिळणारे संपूर्ण उत्पन्न फस्त करणारा आहे. यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. शेतीही गहाणात ठेवण्याची वेळ ओढवली आहे.जिल्ह्यात केवळ ११३ अधिकृत सावकारजिल्ह्यात अधिकृत सावकारांची संख्या ११३ आहे. तर अनधिकृत सावकारांचा आकडा यापेक्षा अधिक पटीने मोठा आहे. त्यांचे वाटपही मोठे आहे. अधिकृत सावकार चार कोटींचे कर्ज वाटप करतात. यामध्ये शेतकरी आणि बिगर शेतकºयांचा समावेश असतो. यावर्षी हा कोटा शेतकरीच पूर्ण करतील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज