शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

महागावचे शेतकरी धडकले जिल्हा कचेरीवर

By admin | Updated: August 5, 2016 02:38 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत महागाव तालुक्यातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले.

विविध मागण्या : ओल्या दुष्काळावर मार्गदर्शनाची मागणी यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत महागाव तालुक्यातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले. यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन शासनाला दिले. सोयाबीन पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत देण्याचे निश्चित झाले होते. परंतु यवतमाळ जिल्ह्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी मंडळनिहाय उंबरठा पद्धतीने निकष मदतीसाठी का लावण्यात आले, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. महगाव तालुक्यात सिजेंटा कंपनीचे बोगस बियाण्यांचे प्रकरण शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यापूर्वीसुद्धा ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शासनाने २०१६ मध्ये राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना सरसकट विमा मोबदला, आर्थिक जोखीम परतावा देण्यात यावा कारण सध्या सोयाबीन, मुंग, उडीद व इतर कडधान्यावर खोडकिडीने प्रादुर्भाव केला आहे. सततच्या पावसाने पिके नष्ट होत आहेत. कीडनाशकाबाबत उपाययोजनांसाठी कृषी विभागातील तज्ज्ञांनी प्रत्यक्ष शेतीवर भेटी द्याव्या, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी प्रयोगशिल शेतकरी अमृतराव देशमुख, मनीष जाधव, गजानन तायडे, अशोक जाधव आदींसह अनेकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)