शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

महागावचे शेतकरी धडकले जिल्हा कचेरीवर

By admin | Updated: August 5, 2016 02:38 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत महागाव तालुक्यातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले.

विविध मागण्या : ओल्या दुष्काळावर मार्गदर्शनाची मागणी यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत महागाव तालुक्यातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले. यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन शासनाला दिले. सोयाबीन पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत देण्याचे निश्चित झाले होते. परंतु यवतमाळ जिल्ह्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी मंडळनिहाय उंबरठा पद्धतीने निकष मदतीसाठी का लावण्यात आले, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. महगाव तालुक्यात सिजेंटा कंपनीचे बोगस बियाण्यांचे प्रकरण शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यापूर्वीसुद्धा ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शासनाने २०१६ मध्ये राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना सरसकट विमा मोबदला, आर्थिक जोखीम परतावा देण्यात यावा कारण सध्या सोयाबीन, मुंग, उडीद व इतर कडधान्यावर खोडकिडीने प्रादुर्भाव केला आहे. सततच्या पावसाने पिके नष्ट होत आहेत. कीडनाशकाबाबत उपाययोजनांसाठी कृषी विभागातील तज्ज्ञांनी प्रत्यक्ष शेतीवर भेटी द्याव्या, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी प्रयोगशिल शेतकरी अमृतराव देशमुख, मनीष जाधव, गजानन तायडे, अशोक जाधव आदींसह अनेकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)