शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शेतकऱ्याची साखळी नदीच्या डोहात उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 22:55 IST

नेर तालूक्यातील सावरगाव (काळे) येथे साखळी नदीच्या डोहात उडी मारून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.

 यवतमाळ - नेर तालूक्यातील सावरगाव (काळे) येथे साखळी नदीच्या डोहात उडी मारून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. विशेष म्हणजे तीन महीण्यापूर्वी याच शेतकऱ्याच्या मूलाने याच डोहाजळील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. मुलाच्या प्रेमाला मूकलेल्या पित्याने डोहात उडी मारून आत्महत्या केली.

रामहरी श्रावन शिनगारे(६८) असे या शेतकऱ्यांचे नाव आहे त्यांच्याकडे पाच एकर शेती असून, या शेतीवर त्याच्या परीवाराची उपजीविका चालायची. मात्र सततच्या नापिकीने खाजगी सावकार व सहकारी सोसायटीचे कर्ज भरने अशक्य झाले होते.  या दयनीय परीस्थितीला कंटाळून त्याचा मुलगा शिद्धेश्वर रामहरी शिनगारे याने ब्राम्हणवाडा रोडवरील डोहाजळील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. दरम्यान शिनगारे परिवार हे दुख झेलत असताना कर्जाचा डोंगर संपत नव्हता. सहकारी सोसायटीचे 60 हजार कर्ज कसे फेडावे या विंचनेत तो होता.  पुत्र विरहाच्या वेदना सुपरूच अंसताना रामहरी शिनगारे याने दुपारी चार वाजता साखळी नदीच्या डोहात उडी मारून आत्महत्या केली. रामहरी ने उडी मारताच जवळपासच्या शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. पण तोपर्यत डोहात बूडून रामहरीचा मृत्यू झाला होता. तिन महीण्यातच मुलाच्या मृत्यू नंतर पित्याने आत्महत्या केल्याने सावरगाव येथे शोककळा पसरली आहे. मृतक शेतकऱ्यांच्या मागे पत्नी, एक मूलगा, विधवा सून,  नातू असा परीवार आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ