शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात धामणी येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:41 IST

Yawatmal News मारेगाव तालुक्यातील धामणी येथील अल्पभुधारक शेतकरी दिलीप गोविन्दा राजुरकर (वय ४८) वर्ष या शेतक-याने बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देमुलीच्या लग्नाने कर्ज वाढलेसततच्या नापिकिने आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: मारेगाव तालुक्यातील धामणी येथील अल्पभुधारक शेतकरी दिलीप गोविन्दा राजुरकर (वय ४८) वर्ष या शेतक-याने सततची नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

         चार वर्षांपूर्वी मुलीचे लग्न झाल्याने त्याच्यावर खाजगी व जिल्हा बँकेचे 35 हजारांच्या वर थकीत कर्ज होते. गेल्या चार वषार्पासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेने नापिकी होती. त्यामुळे तो परतफेड करु शकला नाही. यावर्षीच्या सोयाबीन, कापूस व तुर या पिकाने दगा दिल्याने तो हतबल झाला होता. अशातच खाजगी कर्जदाराकडून उसनवार घेतलेल्या पैशाचा सतत तगादा लावला जात असल्याने मागील एक महिन्यांपासून तो चिंताग्रस्त होता, अशी माहिती कुटूंबियांनी दिली. बुधवारी रात्री कुटुंबियांनी सोबत एकत्र जेवण केले. मुलगा बाहेर गेला आणि पत्नी आणि आई झोपायला गेली असताना घरातच रात्री 8:30 वाजताचे दरम्यान दिलीपने गळफास लावला.

कुटूंबियांच्या हा प्रकार लक्षात येताच तात्काळ ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषीत केले. एक वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचा मृत्यु झाला होता. त्याच्या मागे एक विवाहित मुलगी, एक अविवाहित मुलगा, पत्नी, आई असा परिवार आहे आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या