शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

‘जेडीआयईटी’मध्ये निरोप समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:15 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ पार पडला. एकूण आठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव किशोर दर्डा अध्यक्षस्थानी होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ पार पडला. एकूण आठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव किशोर दर्डा अध्यक्षस्थानी होते.प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, विभाग प्रमुख डॉ. आर.एस. तत्त्ववादी, प्रा. जी.एस. काकड, डॉ. पी.एम. पंडित, प्रा. जे.एच. सातुरवार, डॉ. ए.डी. राऊत, समन्वयक प्रा. ए.डी. पारडे, स्टुडंट कोआॅर्डिनेटर डॉ. यू.व्ही. कोंगरे व्यासपीठावर उपस्थित होते.अभियंता सकारात्मक मार्गाने स्वत:ची व समाजाची दिशा बदलवू शकतो. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी चांगला समाज घडविण्यासाठी वाटचाल करावी, जिद्द व चिकाटीने समाजाला पुढे घेऊन जावे. रोजगार निर्मिती करावी, असे आवाहन किशोर दर्डा यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.विद्यार्थी प्रमुख नितेश धैर्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा उत्कृष्ट महाविद्यालयात उपयोगात आणल्याचे त्याने सांगितले. व्यक्तिमत्व विकास, सहअभ्यासी व इतर अभ्यासी तसेच क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अनुकूल वातावरण महाविद्यालयामध्ये आहे. त्याचा पुरेपूर उपयोग सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे तो म्हणाला.प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर म्हणाले, महाविद्यालयातील अभ्यासू वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला वाव मिळतो. यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात. यावर्षी सर्व विभागातील सुमारे २३२ विद्यार्थ्यांची निवड विविध नामांकित कंपनीत झाली आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी परडखे व सौरभ जिरापुरे यांनी केले. आभार समन्वयक प्रा. ए.पी. पारडे यांनी मानले.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी