शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

‘जेडीआयईटी’मध्ये निरोप समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:15 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ पार पडला. एकूण आठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव किशोर दर्डा अध्यक्षस्थानी होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ पार पडला. एकूण आठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव किशोर दर्डा अध्यक्षस्थानी होते.प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, विभाग प्रमुख डॉ. आर.एस. तत्त्ववादी, प्रा. जी.एस. काकड, डॉ. पी.एम. पंडित, प्रा. जे.एच. सातुरवार, डॉ. ए.डी. राऊत, समन्वयक प्रा. ए.डी. पारडे, स्टुडंट कोआॅर्डिनेटर डॉ. यू.व्ही. कोंगरे व्यासपीठावर उपस्थित होते.अभियंता सकारात्मक मार्गाने स्वत:ची व समाजाची दिशा बदलवू शकतो. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी चांगला समाज घडविण्यासाठी वाटचाल करावी, जिद्द व चिकाटीने समाजाला पुढे घेऊन जावे. रोजगार निर्मिती करावी, असे आवाहन किशोर दर्डा यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.विद्यार्थी प्रमुख नितेश धैर्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा उत्कृष्ट महाविद्यालयात उपयोगात आणल्याचे त्याने सांगितले. व्यक्तिमत्व विकास, सहअभ्यासी व इतर अभ्यासी तसेच क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अनुकूल वातावरण महाविद्यालयामध्ये आहे. त्याचा पुरेपूर उपयोग सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे तो म्हणाला.प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर म्हणाले, महाविद्यालयातील अभ्यासू वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला वाव मिळतो. यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात. यावर्षी सर्व विभागातील सुमारे २३२ विद्यार्थ्यांची निवड विविध नामांकित कंपनीत झाली आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी परडखे व सौरभ जिरापुरे यांनी केले. आभार समन्वयक प्रा. ए.पी. पारडे यांनी मानले.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी