शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

स्वयंरोजगारासाठी उद्योजकता प्रशिक्षण

By admin | Updated: April 28, 2015 01:36 IST

प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले, पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. याच दृष्टिकोनातून शासन बेरोजगारांसाठी

नियोजन समितीत आर्थिक तरतूद : महिला आर्थिक विकास महामंडळाकडे जबाबदारीयवतमाळ : प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले, पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. याच दृष्टिकोनातून शासन बेरोजगारांसाठी विविध प्रशिक्षणाचे उपक्रम राबविते. स्वयंरोजगाराला चालणा देणाऱ्या प्रशिक्षणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तरतूद करण्याचे निर्देश संजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये झालेल्या बैठकीत उद्योजकता प्रशिक्षणाचा आढावा घेण्यात आला. बैठकील जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, वीज वितरणचे अधिक्षक अभियंता फुलकर, जिल्हा उद्योग केंद्राचे बागळे, एस.टी.महामंडळाचे जिल्हा नियंत्रक एस.एम.जगताप यांच्यासह विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने बेरोजगार युवकांसाठी उद्योजकता प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविला जातो. यावर्षी मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम जिल्ह्यात घेण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. प्रत्येक बेरोजगार युवकाला स्वत:चा रोजगार सुरु करता आला पाहीजे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीतून भरीव तरतूद करु, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्ह्यात उद्योग क्षेत्राच्या वाढीला संधी आहे. गरजू उद्योजकांना जागेसह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्र्रात समन्वय ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डोलोमाईटच्या खानी आहेत. डोलोमाईटवर आधारीत काही उद्योग सुरु करता येईल की, त्याची तपासणी करण्याबाबतही त्यांनी सुचविले. माविमच्यावतीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महिलांच्या संघटनांवर भर दिल्या जात आहे. या महिलांना अधिक सक्षम करण्यासोबतच त्यांच्या माध्यमातून कृषी सेवा केंद्राव्दारा निविष्ठा विक्रीचा प्रयोग राबविण्याबाबत विचार सुरु आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावर बचत गटाच्या माध्यमातून असे केंद्र सुरु करुन स्वस्तात निविष्ठा उपलब्घ करुन देण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी माविमला केली आहे. विविध महामंडळकडून राबविण्यात येणाऱ्या योजना जलयुक्त शिवार अभियानातील गावात प्राधाण्याने राबविण्यात येणार आहे.वनविकास महामंडळाचा आढावा घेतांना महामंडळाच्या ताब्यातील वन जमीनीवरच्या वनांचा उच्च दर्जाच्या वनात समावेश करण्यासाठी काम करण्यासोबतच या वनावर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)