शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या राष्ट्रीयकरणाचा प्रयत्न

By admin | Updated: March 6, 2015 02:09 IST

निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचन क्षमतेत तीन पट वाढ होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याचे राष्ट्रीयकरण..

यवतमाळ : निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचन क्षमतेत तीन पट वाढ होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याचे राष्ट्रीयकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथील विश्रामगृहावर गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी वैयक्तित सिंचन सुविधा उभारणीला वेग दिला जात आहे. यासाठीच सर्व नद्या, नाले यांचा सर्वे यंत्रणेकडून करण्यात आला आहे. खनिज विकास निधीतून काम करण्यासाठी तसा आराखडा मुख्यमंत्र्यांनी मागितला आहे. बहुतांश भाग सिंचनाखाली आणण्यासाठी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे, याकरिता केंद्रात पाठपुरावा सुरू असल्याचेही हंसराज अहीर यांनी सांगितले. जिल्ह्यात मागेल त्या शेतकऱ्याला वीज जोडणी देण्यात येणार आहे. आज जिल्ह्याची मागणी पूर्ण करेल इतकी वीज घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही. आयव्हीआरसीएल या कंपनीने काम न केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. यासाठी नवीन ठेकेदारांना काम दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचन क्षमतेत तीन पट वाढ होणार आहे. याशिवाय प्रत्येक धरणाच्या कालव्यांचे बांधकाम करण्यावर भर देणार असल्याचहीे सांगितले. यवतमाळ मुकुटबन येथे पूर्णा एक्सप्रेसला थांबा दिला जाणार आहे. वणी, मुकुटबन, बोरी या मार्गाच्या निर्मितीसाठी ४५ कोटींचे बजेट प्रस्तावित केले आहे. यवतमाळात टेक्सटाईल्स झोन निर्माण करण्यासाठी मुंबईतील नऊ गिरण्या स्थलांतरित केल्या जात आहे. यातील बहुतांश गिरण्या यवतमाळ कशा येतील यासाठी प्रयत्न सुरू आहे. सिंचनासाठी ग्राम आणि कृषी सिंचन योजना केंद्र शासनाने कार्यान्वित केली आहे. त्या दृष्टीकोणातून काम सुरू झाल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)