शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

मनसंवर्धनानेच प्रभावी जलसंधारण शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:25 IST

ऑनलाईन लोकमतकळंब : भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. गावकऱ्यांच्या मनसंवर्धनानंतरच प्रभावी जलसंधारणाची बिजे रोवली जाईल, असा विश्वास पाणी फाऊंडेशनचे डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केला.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-२०१८ अंतर्गत येथे आयोजित तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ...

ठळक मुद्देअविनाश पोळ : कळंब येथे वॉटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय बैठक

ऑनलाईन लोकमतकळंब : भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. गावकऱ्यांच्या मनसंवर्धनानंतरच प्रभावी जलसंधारणाची बिजे रोवली जाईल, असा विश्वास पाणी फाऊंडेशनचे डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केला.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-२०१८ अंतर्गत येथे आयोजित तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, उपसभापती महादेव काळे, पंचायत समिती सदस्य विलास राठोड, स्वाती दरणे, पूजा शेळके, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, वनपरिक्षेत्राधिकारी विनय वानखडे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मंगला उईके, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता उदगवार आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले, पाणी फाऊंडेशनच्या कार्यात सर्व विभाग महत्वपूर्ण योगदान देतील. तशा सूचनाही त्यांनी अधिकाºयांना दिल्या. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तहसीलदार रणजित भोसले यांनी तर, आभार सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी यांनी मानले. कार्यशाळेला कृषी विभाग, पंचायत विभाग व महसूल विभागाचे कर्मचारी, सरपंच, प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी आणि गावकरी उपस्थित होते.