शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

मनसंवर्धनानेच प्रभावी जलसंधारण शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:25 IST

ऑनलाईन लोकमतकळंब : भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. गावकऱ्यांच्या मनसंवर्धनानंतरच प्रभावी जलसंधारणाची बिजे रोवली जाईल, असा विश्वास पाणी फाऊंडेशनचे डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केला.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-२०१८ अंतर्गत येथे आयोजित तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ...

ठळक मुद्देअविनाश पोळ : कळंब येथे वॉटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय बैठक

ऑनलाईन लोकमतकळंब : भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. गावकऱ्यांच्या मनसंवर्धनानंतरच प्रभावी जलसंधारणाची बिजे रोवली जाईल, असा विश्वास पाणी फाऊंडेशनचे डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केला.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-२०१८ अंतर्गत येथे आयोजित तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, उपसभापती महादेव काळे, पंचायत समिती सदस्य विलास राठोड, स्वाती दरणे, पूजा शेळके, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, वनपरिक्षेत्राधिकारी विनय वानखडे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मंगला उईके, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता उदगवार आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले, पाणी फाऊंडेशनच्या कार्यात सर्व विभाग महत्वपूर्ण योगदान देतील. तशा सूचनाही त्यांनी अधिकाºयांना दिल्या. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तहसीलदार रणजित भोसले यांनी तर, आभार सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी यांनी मानले. कार्यशाळेला कृषी विभाग, पंचायत विभाग व महसूल विभागाचे कर्मचारी, सरपंच, प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी आणि गावकरी उपस्थित होते.