शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

गुजरातच्या मिठामुळे काळवंडतेय पोषण आहाराची खिचडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 04:55 IST

मागील वर्षी तूरडाळ महागल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराला फटका बसला होता.

- अविनाश साबापुरे यवतमाळ : मागील वर्षी तूरडाळ महागल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराला फटका बसला होता. यंदा तूरडाळीसह तांदळाचीही चंगळ असली, तरी गुजरातच्या मिठामुळे खिचडी काळीकुट्ट होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शाळेतली खिचडी काळी होत असून आता विद्यार्थीही त्याला नाक मुरडत आहेत.राज्यातील ८६ हजार ४३९ शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. १ कोटी १२ लाख ८१ हजार ७७२ विद्यार्थ्यांची या योजनेत नोंद आहे. परंतु, केंद्र पुरस्कृत असलेल्या या योजनेत आता गुजरातमधून येणारे ठराविकच मीठ वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. या मिठामुळे प्रत्येक शाळेतली खिचडी काळी होत असल्याने विद्यार्थी ती खाण्यास नकार देत आहेत.शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना आयोडीन, आयर्न मिळाले पाहिजे, यासाठी शिक्षण विभागाने गुजरातमध्ये तयार होणारे‘डबल फोर्टिफाइड’ मीठच वापरण्याचे आदेश दिले आहेत.‘श्री सॉल्ट’ नावाचे हे मीठ गुजरातमधील चोपाडवा येथील केम फूड प्रा. लि. कंपनीने उत्पादित केलेले आहे.