शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपवास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:26 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील सामाजिक समता, बंधुता आणि शांतता धोक्यात आली आहे. महाराष्ट्रात भीमा कोरेगाव, मराठा आणि दलित समाजामध्ये संघर्ष पेटविण्याचा झालेला प्रयत्न अशा सर्व घटनांचा निषेध व सामाजिक समता कायम राहावी यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने एक दिवसीय उपवास आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देभाजपाच्या भूमिकेचा निषेध : सामाजिक समता, बंधुता आणि शांतता धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील सामाजिक समता, बंधुता आणि शांतता धोक्यात आली आहे. महाराष्ट्रात भीमा कोरेगाव, मराठा आणि दलित समाजामध्ये संघर्ष पेटविण्याचा झालेला प्रयत्न अशा सर्व घटनांचा निषेध व सामाजिक समता कायम राहावी यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने एक दिवसीय उपवास आंदोलन करण्यात आले.येथील तिरंगा चौकात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, विजय खडसे, नंदिनी पारवेकर, विजयाताई धोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे, राहूल ठाकरे, बाळासाहेब मांगुळकर, बाबासाहेब गाडे पाटील, अशोक बोबडे, अरुण राऊत, दिनेश गोगरकर, अरविंद वाढोणकर, संध्याताई सव्वालाखे, महिला बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर, स्वाती येंडे, जया पोटे, धनराज चव्हाण, साहेबराव खडसे, रामराव पवार, जीवन पाटील, सिकंदर शहा, विनायक भेंडे, रमेश महानूर, अनिल आडे, राजू माहुरे, अरविंद फुटाणे, वसंत निरपासे, नगरसेवक बबलू देशमुख, विक्की राऊत, किरण कुमरे, अरुण ठाकूर, मंगेश पन्हाळकर, आरिज बेग, विशाल पावडे, छोटू सवई, संजय ठाकरे, इस्तियाकभाई, बाजार समिती सभापती रवींद्र ढोक, जानराव गिरी, जावेदभाई, बबलीभाई, शब्बीर खान, जमील पठाण, मनमोहन चव्हाण, प्रकाश नवरंगे, बालू काळे, कृष्णा पुसनाके, अनिल गाडगे, अमेय घोडे आदी उपस्थित होते.