शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘वसंत’चे संचालक मंडळ बरखास्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:31 IST

पाच तालुक्यांची कामधेनू असलेला वसंत सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या नाकर्तेपणाने आणि गैरकारभाराने बंद पडला. ऊस उत्पादक आणि कामगार देशोधडीला लागले आहे.

ठळक मुद्देएसडीओपुढे धरणे : ऊस उत्पादक, कामगार देशोधडीला, कारखाना बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पाच तालुक्यांची कामधेनू असलेला वसंत सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या नाकर्तेपणाने आणि गैरकारभाराने बंद पडला. ऊस उत्पादक आणि कामगार देशोधडीला लागले आहे. या प्रकरणी चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करताना करण्यात आली.उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना यंदा अद्यापही सुरू झाला नाही. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. इतर कारखाने शेतकºयांची पिळवणूक करीत आहे. कारखाना सुरू न झाल्याने कामगार देशोधडीला लागले असून ३० महिन्यांपासून वेतन थकीत आहे. या सर्व प्रकाराला संचालक मंडळ जबाबदार असल्याचा आरोप करीत बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. संचालक मंडळाच्या गैरकारभाराची चौकशी साखर आयुक्तांनी करावी, तसेच पुढील गळीत हंगामात कारखाना सुरू करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहे.यावेळी ऊस उत्पादक संघाचे तातेराव चव्हाण, बंशीलाल शर्मा, प्रदीप देवसरकर, भीमराव चंद्रवंशी, बळवंत चव्हाण, विलास चव्हाण, डॉ.गणेश घोडेकर, पंडित पांगारकर, उत्तम जाधव, भैया पवार, पंडित देशमुख, युवराज बंडगर, सूर्यकांत पंडित यांच्यासह ऊस उत्पादक आणि कामगार सहभागी झाले होते.या आंदोलनादरम्यान रिपाइंचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे आणि माजी आमदार विजय खडसे यांनी भेट देवून पाठिंबा दर्शविला आहे. 

टॅग्स :Vasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना