शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

घाटंजीतील समस्यांवर मुंबईत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:49 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील बैठकीत घाटंजीतील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उपस्थित : अहीर, तोडसाम यांनी माडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील बैठकीत घाटंजीतील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.या बैठकीत आमदार राजू तोडसाम यांनी आर्णी विधानसभा क्षेत्रातील समस्या उपस्थित केल्या. आर्णी तालुक्यातील मुकुंदपूर, कवठाबाजार, कोसदनी, साकूर येथील शेती अर्धपूस प्रकल्पात गेली. सिंचनाची व्यवस्था होणार असल्याने शेतकऱ्यांनी कवडी मोल दराने ही शेती शासनाला दिली. मात्र ३५ वर्षांचा कालावधी लोटूनही प्रकल्प पूर्ण झाला नसल्याचे आमदार तोडसाम यांनी निदर्शनास आणून दिले. प्रकल्प अधिकाºयांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचे शेतकºयांना कळविले. त्यामुळे शेतकºयांना त्यांच्या जमिनी परत करण्याची मागणी तोडसाम यांनी केली.घाटंजी तालुक्यातील वाघाडी नदी पुनर्जीवन कार्यक्रमाकरिता ९८५ कोटी रूपये मंजूर केल्याबद्दल तोडसाम यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या बैठकीला वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते, असे आमदार तोडसाम यांनी सांगितले.