शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

अपंग दाम्पत्याची लोकसेवा

By admin | Updated: February 13, 2016 02:17 IST

अपंगांसाठी (दिव्यांग) शासनाच्या अनेक योजना आहेत. पण त्यांचा नेमका फायदा कुणाला होता, हा प्रश्न आहे. परंतु कोणत्याही योजनेची ...

वटफळी येथील आदर्श : रिक्षा चालवून गावाला पाणीपुरवठाकिशोर वंजारी  नेरअपंगांसाठी (दिव्यांग) शासनाच्या अनेक योजना आहेत. पण त्यांचा नेमका फायदा कुणाला होता, हा प्रश्न आहे. परंतु कोणत्याही योजनेची वाट न पाहता काबाडकष्ट करीत उपजीविका करणारे अपंग दाम्पत्य कौतुकाचे मानकरी ठरले आहे. केवळ उपजीविकाच नव्हे तर ते लोकसेवाही करीत आहे. तालुक्यातील वटफळी येथे राहणारे संजय अजाबराव यादव हे दृष्टिहीन आहेत. दोन्ही डोळे नसल्याने केवळ इशाऱ्याच्या आधारावरच ते जगाशी संवाद साधतात. २० वर्षांपूर्वी पुसद तालुक्यातील माळकिन्ही येथील संगीता नलगे हिच्याशी त्यांचा विवाह झाला. संगीतासुद्धा कर्णबधिर आहे. पती-पत्नी दोघेही अपंग असल्याने त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. पण त्यांनी हार मानली नाही. वटफळी गावात नेहमीच पाण्याची टंचाई असते. या गावात नळयोजना आहे. पण पाईपलाईन फुटल्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळणे कठीण आहे. ही बाब संगीताने हेरली. पतीला सांगून एक जुनी रिक्षा आणली. या रिक्षावर प्लास्टिक ड्रम बसविला. हे दाम्पत्य विहिरीतून पाणी ओढते. मग वटफळीतील नागरिकांना घरोघरी जावून पाणी पुरवते. हाच उपक्रम त्यांच्या जगण्याचा आधार बनला आहे. त्यातूनच त्यांनी पीठ गिरणी सुरू केली. प्रज्वल आणि प्रांजली अशी दोन अपत्य त्यांना आहे. हे अपंग दाम्पत्य आता धीर खचलेल्या इतर लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.