शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दारव्हा येथे पूरग्रस्तासाठी रोगनिदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:41 IST

दारव्हा : येथील जिजाऊ ब्रिगेड व सामाजिक संघटनांच्या वतीने शहरातील पूरग्रस्तासाठी मोफत रोगनिदान शिबिर घेण्यात आले. यावेळी औषधे व ...

दारव्हा : येथील जिजाऊ ब्रिगेड व सामाजिक संघटनांच्या वतीने शहरातील पूरग्रस्तासाठी मोफत रोगनिदान शिबिर घेण्यात आले. यावेळी औषधे व इतर साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला डॉ. ॠचा पोटफोडे, डॉ. कोमल सांगाणी, डॉ. अश्विनी भेंडे, डॉ. लिना राठोड, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष डॉ. कांचन नरवडे, प्रा. अवंती राऊत, ॲड. वैशाली हिरे, आशा डोंगरे, वंदना जाधव, अलका कदम, अरुणा पासले, पुष्पलता चिंतकुटलावार, प्रा. पद्मावती मेश्राम, सीमा चव्हाण, योगिता राठोड, पल्लवी गोहाड, रजनी खिराडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले. साचलेल्या पाण्यामुळे घाण होऊन त्यापासून विविध प्रकारचे आजार होऊ शकतात, ही बाब लक्षात घेता रोगनिदान शिबिर घेण्यात आले. यावेळी महिला, बालकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच औषधे व इतर साहित्य वाटप करण्यात आले. वंदना जाधव यांच्या जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. नंतर इतर उपक्रम पार पडले. कार्यक्रमाला शहरातील डॉक्टर व विविध सामाजिक संघटनांनी सहकार्य केले.

280721\img-20210720-wa0010.jpg

शीबीराला उपस्थित पुरग्रस्त भागातील महिला