शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

टॉवर उभारणीमुळे शेताची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:09 IST

वरोरावरून तेलंगाणात जाणाऱ्या कर्नल ट्रान्समीशन टॉवर लाईनचे काम जोरात सुरू आहे. या टॉवर लाईनमध्ये शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. संबंधित शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी मनसेने एसडीओंना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देमनसेचे निवेदन : शेतकऱ्यांना शासकीय दराने नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वरोरावरून तेलंगाणात जाणाऱ्या कर्नल ट्रान्समीशन टॉवर लाईनचे काम जोरात सुरू आहे. या टॉवर लाईनमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. संबंधित शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी मनसेने एसडीओंना दिलेल्या निवेदनातून केली आहे.या टॉवरलाईनमध्ये वणी तालुक्यातील १६ तर मारेगाव तालुक्यातील पाच गावांमधील शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे. टॉवर लाईनमध्ये शेती गेल्याने शेतकऱ्यांना शेतात औत फिरविणेही कठीण होणार आहे. तसेच तारांच्या खालील जमिनसुद्धा नापीक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सात लाख रुपये प्रती टॉवरप्रमाणे मोबदला देण्यात यावा, अशी मागणी मनसेने निवेदनातून केली आहे. जोपर्यंत मोबदला देण्यात येणार नाही, तोपर्यंत टॉवर काम करू देणार नाही, असा ईशारा मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे. निवेदनावर संतोष रोगे, रमेश सोनुले, बंडू येसेकर, गोविंदराव थेरे धनंजय त्रिंबके, अजिद शेख, श्रीकांत सांबजवार आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी