शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

वंचित बहुजन आघाडीचे ‘विनंती निवेदन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

केंद्र सरकारने पारित केलेले सदर कायदे देशातील विविध समाज घटकांसाठी घातक आहेत. भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा आहे. हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही, अशा भूमिकेचा ठराव विधानसभेत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य सरकारने एनपीआर/एनआरसी/सीएए विरोधात विधानसभेत ठराव पारित करावा, असे ‘विनंती निवेदन’ वंचित बहुजन आघाडीतर्फे पालकमंत्री, आमदारांना देण्यात आले.केंद्र सरकारने पारित केलेले सदर कायदे देशातील विविध समाज घटकांसाठी घातक आहेत. भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा आहे. हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही, अशा भूमिकेचा ठराव विधानसभेत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.पालकमंत्री संजय राठोड, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार ख्वाजा बेग यांना हे निवेदन देण्यात आले. आघाडीचे यवतमाळ शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, प्रमोद इंगळे, दिनेश करमनकर, कुंदन नगराळे, प्रसन्नजित भवरे, शिवदास कांबळे, गुणवंत मानकर, नंदू मोहोड, प्रमोद पाटील, तालुका अध्यक्ष सचिन शंभरकर, संभाजी लिहितकर, राजेंद्र तलवारे, राजा गणवीर, लक्ष्मणराव पाटील, वासुदेव भारसाकळे, नीलेश स्थूल, एम. साजीद, रहमान, महिला आघाडीच्या पुष्पा शिरसाट, करुणा मून, संध्या काळे, रमाताई कांबळे, धम्मवती वासनिक, सरला चचाणे, जिल्हा प्रवक्ता अ‍ॅड. श्याम खंडारे आदींच्या उपस्थितीत निवेदन दिले.नेर येथे काँग्रेस कार्यालयाला निवेदननेर : महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एनपीआर/एनआरसी/सीएए विरोधात विधानसभेत ठराव पारित करावा, या मागणीचे निवेदन स्थानिक काँग्रेस कार्यालयाला देण्यात आले. बासीद खान यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी प्रेमदास राठोड, प्रा. नाजुक धांदे, प्रशीक धांदे, भाऊराव गायकवाड, मोहीन पटेल, प्रवीण खोब्रागडे, करीम खाँ पठाण, राहुल मिसळे, गणेश गेडाम, प्रकाश भगत, सचिन डोंगरे, पुरुषोत्तम मिसळे, धनराज रामटेके, भीमराव मिसळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड