शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

तहसीलदारांना निवेदन : कर्जमाफीसह सुलभ कर्जाची मागणी

By admin | Updated: December 3, 2015 03:01 IST

सततच्या नापिकीमुळे दुष्काळस्थिती निर्माण होऊन विभागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

दिग्रस : सततच्या नापिकीमुळे दुष्काळस्थिती निर्माण होऊन विभागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बँकेकडून पाल्यांकरिता शैक्षणिक कर्ज देण्यास टाळाटाळ करुन बनावटी बोजा नोंदवून शेती जप्तीच्या कारवाया होत आहे. शेतकऱ्यांच्या पाल्यांकरिता शैक्षणिक कर्जपुरवठा करताना जाचक अटी रद्द करुन जप्तीची कारवाई थांबवावी, अशी मागणी जिल्हा शेतकरी संघटनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. विनव्याजी शैक्षणिक कर्ज वितरण, कर्जमाफीसह उच्चशिक्षित शेतकरी पाल्यांना शासकीय सेवेमध्ये प्राधान्य देण्याची तरतूद व्हावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.कर्जबाजारीपणामुळे मेटाकुटीस असलेल्या शेतकऱ्यांना पाल्यांचे उच्च शिक्षण ऐपती पलीकडचे झालेले आहे. शिवाय शैक्षणिक कर्जाकरिता बँकेच्या जाचक अटी व अनियमिततेमुळे पिळवणूक होत आहे. बनावटी कर्ज आकारणी करुन वसुलीच्या नावाखाली शेती जप्तीच्या कार्यवाईसारखे प्रकार समोर येत आहे.अडचणीतील शेतकऱ्यांच्या पाल्यांना सुलभ शैक्षणिक कर्जाची सुविधा, कर्जमाफी करुन शेती जप्तीच्या कारवाया थांबवाव्या याशिवाय शेतकऱ्यांच्या उच्चशिक्षित पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य देण्याची मागणी करणारे लेखी निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र राऊत, प्रदीप खंडारे, कानतोडे, सरपंच सुरेश इहरे, सुरेश राठोड, पी. जी. गावंडे यांनी तहसीलदार नितीन देवरे यांच्याकडे केली आहे. सदर मागण्या त्वरित मंजूर न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)