शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
4
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
5
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
6
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
8
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
9
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
10
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
11
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
12
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
13
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
14
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
15
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
16
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
17
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
18
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
19
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
20
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा

कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: July 30, 2016 01:02 IST

पीक विम्यासंदर्भात दिशाभूल केल्याप्रकरणी कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी,

शेतकऱ्यांची दिशाभूल : आर्णी तहसीलदारांना निवेदन आर्णी : पीक विम्यासंदर्भात दिशाभूल केल्याप्रकरणी कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. आधीच आर्णी तालुक्यातील शेतकरी हवालदिल आहे. अशातच पीक विम्यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारी माहिती जाहीर केली जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आर्णी तालुक्याची आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. राष्ट्रीय पीक विमा अंतर्गत सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके वगळण्यात आली आहे. संपूर्ण तालुका हक्काच्या विम्यापासून वंचित आहे. नायब तहसीलदार यू.डी. तुंडलवार यांना निवेदन देताना संदीप पवार, जाफर शेख, परवेज मिर्झा, शेख सत्तार, नौशाद शेख, रोहित माघाडे, सलमान पठाण, मोहिनोद्दिन काझी, शाहरूख खान, सुरज देशमुख, हर्षवर्धन भगत, फुलसिंग चव्हाण, गोपाल पवार, शंकर फुलाटे, अतुल अस्वार, आकाश राठोड, मनिष राठोड, संदीप चव्हाण, रमेश किनाके, इरफान मलनस, शेख आरिज गफ्फार आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)