शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: July 30, 2016 01:02 IST

पीक विम्यासंदर्भात दिशाभूल केल्याप्रकरणी कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी,

शेतकऱ्यांची दिशाभूल : आर्णी तहसीलदारांना निवेदन आर्णी : पीक विम्यासंदर्भात दिशाभूल केल्याप्रकरणी कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. आधीच आर्णी तालुक्यातील शेतकरी हवालदिल आहे. अशातच पीक विम्यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारी माहिती जाहीर केली जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आर्णी तालुक्याची आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. राष्ट्रीय पीक विमा अंतर्गत सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके वगळण्यात आली आहे. संपूर्ण तालुका हक्काच्या विम्यापासून वंचित आहे. नायब तहसीलदार यू.डी. तुंडलवार यांना निवेदन देताना संदीप पवार, जाफर शेख, परवेज मिर्झा, शेख सत्तार, नौशाद शेख, रोहित माघाडे, सलमान पठाण, मोहिनोद्दिन काझी, शाहरूख खान, सुरज देशमुख, हर्षवर्धन भगत, फुलसिंग चव्हाण, गोपाल पवार, शंकर फुलाटे, अतुल अस्वार, आकाश राठोड, मनिष राठोड, संदीप चव्हाण, रमेश किनाके, इरफान मलनस, शेख आरिज गफ्फार आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)