शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

चाणीतील ३० अतिक्रमणे हटविली

By admin | Updated: September 29, 2016 01:14 IST

शहरी भागात राबविली जाणारी अतिक्रमण हटाव मोहीम आता गावपातळीवरही सुरू झाली आहे.

पोलीस बंदोबस्त : पहिल्याच कारवाईने उडाली तारांबळदारव्हा : शहरी भागात राबविली जाणारी अतिक्रमण हटाव मोहीम आता गावपातळीवरही सुरू झाली आहे. तालुक्यातील चाणी येथे अतिक्रमण हटविण्यासाठी बुलडोझर चालविण्यात आला. ३० अतिक्रमण काढण्यात आले. पोलिसांचा ताफा आणि मोठा फौजफाटा दाखल होऊन अतिक्रमण हटविण्याची या गावातील ही पहिलीच वेळ आहे. चाणी ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला संरक्षण मागविण्यात आले होते. बुलडोझरच्या मदतीने काढण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे चांगलीच तारंबळ उडाली. ग्रामपंचायतीच्या जागेवरील ३० ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले. यात रस्ते, देवस्थान आणि नालीवरील बांधकाम काढण्यात आले. मोहिमेचे चित्रिकरण करण्यात आले. अतिक्रमण काढण्यात आल्याने या गावातील अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. कारवाई करताना सरपंच विद्या ठोकळ, उपसरपंच सुरेश शाहू, सुशिल ठोकळ, शालिक पारधी, नबी राठोड, कलावती नेमाडे, वेणूबाई सोमकुंवर, नानीबाई टेकाम, पोलीस पाटील वृंदा मडावी, लाडखेडचे ठाणेदार रणधिर, वावडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)