शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

घसरलेली तूर पोहोचली ५२०० रूपयांवर

By admin | Updated: January 17, 2017 01:20 IST

काही दिवसांपूर्वी ३,८०० ते ४,२०० रूपये क्विंटलच्या घरात असलेली तूर सोमवारी ५,२०० रूपये क्विंटल दराने विकली गेली.

यवतमाळ : काही दिवसांपूर्वी ३,८०० ते ४,२०० रूपये क्विंटलच्या घरात असलेली तूर सोमवारी ५,२०० रूपये क्विंटल दराने विकली गेली. तुरीला अधिक दर मिळावे म्हणून मार्केटिंग फेडरेशनने खुल्या बाजारात बोली लावण्याची परवानगी मागितली आहे. यामुळे दर सुधारण्याची शक्यता आहे. गतवर्षी १० ते ११ हजार रूपये क्विंटलपर्यंत असलेली तूर हंगाम सुरू होण्यापूर्वी ३,८०० ते ४,२०० रूपये क्विंटलपर्यंत खाली आली होती. यामध्ये क्विंटलमागे ७,२०० रूपयांची घट नोंदविण्यात आली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. सोमवारी बाजारातील तुरीचे दर वधारले. ४,२०० ते ५,२०० रूपये क्विंटलपर्यंत बोली लागली. यामध्ये क्विंटलमागे एक हजाराची वाढ नोंदविली गेली. मात्र गतवर्षीच्या तुलनेत हे दर निम्मेच आहे. त्यामध्ये पाच हजार रूपयांची घट आहे. जागतिक बाजारात भारतीय तुरीची असलेली मागणी आणि निर्यातबंदीने भारतात तुरीचे दर घसरले आहेत. निर्यातबंदी उठविल्यास दर वाढतील. त्यादृष्टीने केंद्र शासनाने पावले उचलण्याची गरज आहे. परंतु अद्याप कुठल्याही हालचाली नाही.महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ को-आॅपरेटिव मार्केटिंग फेडरेशनच्या मदतीने जिल्ह्यात सात केंद्र उघडण्यात आले आहेत. यामध्ये यवतमाळ, बाभूळगाव, राळेगाव, आर्णी, पुसद, दिग्रस आणि कळंंबचा समावेश आहे. (शहर वार्ताहर)खुल्या बाजारात बोलीतुरीचे दर आधारभूत दर खाली गेल्याने हमी केंद्र उघडण्यात आले. सध्या एकाच जागेवर खरेदीची परवानगी आहे. तुरीचे दर आधारभूत किमतीच्या वर गेले आहेत. या स्थितीत स्पर्धा निर्माण होऊन अधिक दर मिळावे म्हणून आधारभूत केंद्रांना खुल्या बाजारात बोली लावण्याची परवानगी हवी आहे.