शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, लोणी येथे चक्काजाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 13:47 IST

विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आर्णी तालुक्यातील लोणी येथे घडली.

यवतमाळ - विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आर्णी तालुक्यातील लोणी येथे घडली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दारव्हा-आर्णी मार्गावर चक्का जाम आंदोलन केलं. दिवसा होणाऱ्या भारनियमनामुळे रात्री शेत ओलित करावं लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. 

संतोष विष्णू होळकर (३०) रा. लोणी असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. लोणी परिसरात दिवसभर भारनियमन होत असल्याने शेतकऱ्यांना मंगळवारी रात्री ओलित करावे लागते. सिंचन करण्यासाठी संतोष आपल्या शेतात गेला होता.  शेतातील डीपीमधील विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही बाब सकाळी उघडकीस आल्यानंतर गावकरी संतप्त झाले. दारव्हा-आर्णी मार्गावर लोणी बसस्थानकासमोर गावकºयांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले. टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.