शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

धरण पूर्ण, पण कालव्याचा खोडा

By admin | Updated: December 10, 2014 23:06 IST

सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च करून महत्त्वाकांक्षी बेंबळा प्रकल्प पूर्ण झाला. मात्र कालव्याच्या पूर्णत्वाअभावी सिंचनाचे ४० हजार हेक्टरचे लक्ष्य अपूर्ण आहे. यावर्षी तर केवळ आठ हजार हेक्टर क्षेत्रालाच

के.एस. वर्मा - राळेगावसुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च करून महत्त्वाकांक्षी बेंबळा प्रकल्प पूर्ण झाला. मात्र कालव्याच्या पूर्णत्वाअभावी सिंचनाचे ४० हजार हेक्टरचे लक्ष्य अपूर्ण आहे. यावर्षी तर केवळ आठ हजार हेक्टर क्षेत्रालाच पाणी मिळणार आहे. त्यामुळे सन १९८० च्या दशकापासून सिंचनाचे व त्यातून समृद्धीचे स्वप्न पाहणाऱ्या आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, याची अनिश्चितता आहे.बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव या तालुक्यातील १७५ गावातील २० हजार शेतकऱ्यांना स्वप्न पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. प्रकल्प, कालव्याचे काम सुरू करताना ५३ हजार ५६० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल, एकूण ७५ टक्के म्हणजे ४० हजार हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष सिंचन होवू शकेल, अशी आशा निर्माण करण्यात आली होती. आज ३०-३४ वर्षांच्या प्रचंड कालावधीनंतरही धरणाचे काम पूर्ण झाले असले तरी कालवे व उपकालव्याचे काम केवळ ७० टक्के झाले आहे.राळेगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या किन्ही(जवादे), दहेगावपर्यंत कालवे खोदून झाले. अस्तरीकरणाचे काम, उपकालव्याचे काम अजूनही सुरूच आहे. मारेगाव तालुक्यात यास गती मिळण्याची प्रतीक्षा आहे. यावर्षी या विभागाने आठ हजार हेक्टर क्षेत्रात पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. गतवर्षी ते केवळ चार हजार हेक्टरच होते. लक्ष्याच्या तुलनेत प्रत्यक्ष साध्यता ही केवळ २० टक्के इतकी अल्प असल्याने सिंचनातून प्रगती साधण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.