शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जरूर येथील शेततळे ‘जीवनदायी’

By admin | Updated: February 20, 2016 00:15 IST

कोणतेही काम करताना, योजना राबविताना ती योग्यरीत्या राबविली आणि मनापासून केली, तर निश्चितच फलदायी ठरते. ...

घाटंजी : कोणतेही काम करताना, योजना राबविताना ती योग्यरीत्या राबविली आणि मनापासून केली, तर निश्चितच फलदायी ठरते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे, जरूर येथील शेततळे आहे. आजही हे शेततळे अर्धेअधिक भरलेले आहे. मे महिन्यातही यात पाणी असते. एकीकडे उन्हाळा लागण्यापूर्वीच नदी-नाले कोरडे पडतात. विहिरीही आटतात. इतर ठिकाणचे शेततळे केव्हाचेच कोरडे पडले आहे. पण, जरूरच्या शेततळ्याचे गुपितच सारासार विचार करून योजनाबद्धरीतीने तयार करण्यात आले. मोरेश्वर वातीले या शेतकऱ्याच्या कल्पक बुद्धितून त्यांनी त्यांच्या शेतात हे शेततळे तयार केले आहे. कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर ८२ हजार २४० रुपये खर्च करून ३० फूट लांब, ३० फूट रूंद व १५ फूट उतार खोली असे त्याचे बांधकाम आहे. हे शेततळे टेकडीच्या पायथ्याशी आहे. टेकडीवरील पावसाचे पाणी सरळ या शेततळ्यात साठविले जाते आणि ते मे महिन्यापर्यंत पुरते. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना गुरांसाठी पाणी, फवारणीसाठी पाणी उपलब्ध होते. या पाण्यावर शेतमालक कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांना पाणी देऊन आपल्या उत्पन्नात वाढ करत आहे. योजना आली म्हणून ती राबविली, पैसा आला, खर्च केला, असे न करता जीव ओतून भविष्याचा वेध घेत काम केले तर ती योजना, तो पैसा याचा निश्चितच फायदा होतो, असे मत मोरेश्वर वातीले यांनी व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)