शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कापसाचाच पेरा सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:26 IST

गतवर्षी गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशी उध्वस्त झाली. तरीही यावर्षी जिल्ह्यात कपाशीचाच सर्वाधिक पेरा आहे. मात्र मोठ्या प्रमाणात चोर बीटी बियाणे विकले गेल्याने कृषी विभागाचे लक्तरे वेशीवर टांगली आहे.

ठळक मुद्देचोर बीटीची विक्री : कृषी विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशी उध्वस्त झाली. तरीही यावर्षी जिल्ह्यात कपाशीचाच सर्वाधिक पेरा आहे. मात्र मोठ्या प्रमाणात चोर बीटी बियाणे विकले गेल्याने कृषी विभागाचे लक्तरे वेशीवर टांगली आहे.जिल्ह्यात ८५ टक्के पेरण्या आटोपल्या आहे. तसा अहवाल तलाठ्यांनी कृषी विभागाला सादर केला. या अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक पेरा कापसाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात चार लाख २० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. बोंडअळीच्या आक्रमणानंतरही यावर्षी चार लाख १९ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. १५ टक्के पेरणीचा अहवाल अद्याप बाकी आहे. यामुळे कापसाचे पेरा क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कापूस लागवडीला शेतकऱ्यांची पहिली पसंती दिली. गतवर्षी मोठ्या प्रमाणात बोंडअळीने नुकसान झाल्यानंतरही यावर्षी शेतकºयांनी कपाशीला पहिली पसंती दिल्याचे यावरून दिसून येते. त्या प्रमाणात लागवड करण्यासाठी लागणारे बियाणे मात्र कृषी केंद्रातून विकले गेले नसल्याचे समोर आले आहे. यामुळे अतिरिक्त बियाणे आले कुठून, हा संशोधनाचा विषय आहे. चोर बीटीचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात शिरकाव झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.कृषी विभागाच्या यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही चोर बीटी बियाणे जिल्ह्यात आलेच कसे, हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. कीडीच्या आक्रमणानंतरच चोर बीटीचे वास्तव पुढे येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती