शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:48 IST

शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात बुधवारी येथील जिल्हा कचेरीवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तिरंगा चौकातच रोखण्यात आला. तर मोर्चेकऱ्यांचे रौद्ररुप पाहता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानीही मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

ठळक मुद्देशेतकरी-शेतमजुरांचे प्रश्न : तिरंगा चौकात मोेर्चेकऱ्यांना रोखले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात बुधवारी येथील जिल्हा कचेरीवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तिरंगा चौकातच रोखण्यात आला. तर मोर्चेकऱ्यांचे रौद्ररुप पाहता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानीही मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी विरोधी धोरण राबविण्यात आले. यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांची स्थिती बिकट झाली आहे. कृषी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. याच विरोधात काँग्रेस बुधवारी रस्त्यावर उतरली. स्थानिक शिवाजी चौकातून निघालेला हा मोर्चा शहरातील विविध मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार होता. या मोर्चाला प्रारंभी वीर वामनराव चौकातून दिशा बदलवावी लागली. दत्त चौकात हा मोर्चा धडकताच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याच परिसरात असलेल्या पालकमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यानंतर हा मोर्चा तिरंगा चौकात पोहोचताच पोलिसांनी तेथे रोखला. या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. अनेकांनी सरकार विरोधात संताप नोंदविला. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले.या मोर्चात विधान परिषद उपसभापती आमदार माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष माधुरीताई अराठे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जीवन पाटील, डॉ. मो. नदीम, जिल्हा परिषद सभापती अरुणा खंडाळकर, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक चंदू चौधरी, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष नगरसेविका उषा दिवटे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चाcongressकाँग्रेस