शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

Lok Sabha Election 2019; काँग्रेसने देश गरीब करण्याचे काम केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:49 IST

काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र या ६० वर्षांत काँग्रेसने देशाला गरीब करण्याचेच काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आर्णी येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : आर्णी येथे जाहीर सभेत टिकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र या ६० वर्षांत काँग्रेसने देशाला गरीब करण्याचेच काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आर्णी येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात देशाची मान उंचावली. मोदी यांनी देशातील सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र काँग्रेस गेल्या ६0 वर्षांपासून जनतेला केवळ उल्लू बनवीत आहे. खोटे बोलण्यात काँग्रेस पटाईत आहे. राहूल गांधी यांना आजी, आजोबा व घराण्याची परंपरा आहे. त्याच पुण्याईवर ते तग धरून आहे. मोदी यांनी जनधन योजना आणली. प्रत्येक घरी शौचालय दिले. प्रत्येकाला घरकूल देण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधानांनी उरी घटनेनंतर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून अतिरेक्यांचा बदला घेतला. पुलवामा घटनेत शहीद झालेल्या विरांचा बदला घेण्यासाठी सैनिकांना खुली सूट दिली. हे काम काँग्रेसने ६0 वर्षे कधीच केले नाही, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार राजू तोडसाम, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, प्रभाकर जीवने, अशोक जिवतोडे, एन.टी. जाधव आदी उपस्थित होते.दुधवाला की दारूवाला हे तुम्हीच ठरवाचंद्रपूर मतदार संघातून दुधवाला उमेदवार विजयी करायचा की दारूवाला, हे तुम्हीच ठरवा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019