शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तळणी येथे धम्म परिषदेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 21:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : लगतच्या कुऱ्हा येथे आयोजित तिसऱ्या धम्म परिषदेचा थाटात समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारा एकमेव बौद्ध धर्म आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू तोडसाम, पपिता भाकरे, विपिन राठोड, रेखा बोटरे, ...

ठळक मुद्देविविध परिसंवाद : दोन दिवस प्रबोधनपर कार्यक्रम, विविध विषयांवर विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : लगतच्या कुऱ्हा येथे आयोजित तिसऱ्या धम्म परिषदेचा थाटात समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारा एकमेव बौद्ध धर्म आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू तोडसाम, पपिता भाकरे, विपिन राठोड, रेखा बोटरे, प्रमोद राठोड, दादाराव बोटरे, दयाशंकर भाकरे, महेंद्र भरणे, गौतम वाकोडे मंचावर उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जंयती वर्ष व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कुºहा (तळणी) येथील त्रिरत्न बुद्ध विहार, डॉ.बी.आर. फाउंडेशनतर्फे ही दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. धम्म ध्वजरोहणानंतर परिषदेला सुरूवात झाली. भंते संघरत्न मानके, भंते खेमोधम्मो महास्थवीर, भंते सुबोध आणि भंते अश्वजित यांनी मार्गदर्शन केले.उदघाटनाला माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, अनिल आडे, डॉ.महेंद्र रामटेके, पी.यू. लोखंडे, बी.के. गायकवाड, अविनाश बन्सोड, अनिल कांबळे आदी उपस्थित होते. सतीश रामटेके यांनी ‘अहिंसक अंगुलीमाल’चे सादरीकरण केले. सर्वर जानी, रेखा भारती, आकाश राजा आदींनी बुद्ध-भीम गीतांवर आधारित प्रबोधनपर कव्वाली सादर केली. व्दितीय सत्रातील परिसंवादात सुदर्शन इंगळे, प्रा.विलास भवरे, रमेश बुरबुरे आदींनी सहभाग घेतला. नंतर उपवर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला. अनिल इंगोले, सतीश पाटील, प्रभाकर भगत, उत्तमराव रहाटे, सागर भरणे, नमुबाई खरतडे यांचा सत्कार करण्यात आला. क्रांती मिलन, राजेंद्र मगर, कैलास दादा व संच हातगांव यानी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले.संचालन सहदेव चहांदे, आभार एन.एस. कोम्पलवार यांनी मानले. चिंतामण चहांदे, भास्कर भरणे, राजू चहांदे, लिलाधर भरणे, अनुप डांगे, नरेंद्र चहांदे, आकाश चहांदे, सुधीर भरणे, संदीप वाकोडे, निखील लढे, आशिष मेश्राम, रोनित भरणे, अरुण मेश्राम, दुर्वास वाघमारे, नीलेश चहांदे, गोलू वानखडे, गुलशन डांगे, निशांत चहांदे, कुंडलिक देवतळे, सम्यक भरणे, कैलास धोंगडे, अभय खरतडे, वैभव खरतडे आदींनी परिश्रम घेतले.