शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

तळणी येथे धम्म परिषदेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 21:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : लगतच्या कुऱ्हा येथे आयोजित तिसऱ्या धम्म परिषदेचा थाटात समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारा एकमेव बौद्ध धर्म आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू तोडसाम, पपिता भाकरे, विपिन राठोड, रेखा बोटरे, ...

ठळक मुद्देविविध परिसंवाद : दोन दिवस प्रबोधनपर कार्यक्रम, विविध विषयांवर विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : लगतच्या कुऱ्हा येथे आयोजित तिसऱ्या धम्म परिषदेचा थाटात समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारा एकमेव बौद्ध धर्म आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू तोडसाम, पपिता भाकरे, विपिन राठोड, रेखा बोटरे, प्रमोद राठोड, दादाराव बोटरे, दयाशंकर भाकरे, महेंद्र भरणे, गौतम वाकोडे मंचावर उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जंयती वर्ष व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कुºहा (तळणी) येथील त्रिरत्न बुद्ध विहार, डॉ.बी.आर. फाउंडेशनतर्फे ही दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. धम्म ध्वजरोहणानंतर परिषदेला सुरूवात झाली. भंते संघरत्न मानके, भंते खेमोधम्मो महास्थवीर, भंते सुबोध आणि भंते अश्वजित यांनी मार्गदर्शन केले.उदघाटनाला माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, अनिल आडे, डॉ.महेंद्र रामटेके, पी.यू. लोखंडे, बी.के. गायकवाड, अविनाश बन्सोड, अनिल कांबळे आदी उपस्थित होते. सतीश रामटेके यांनी ‘अहिंसक अंगुलीमाल’चे सादरीकरण केले. सर्वर जानी, रेखा भारती, आकाश राजा आदींनी बुद्ध-भीम गीतांवर आधारित प्रबोधनपर कव्वाली सादर केली. व्दितीय सत्रातील परिसंवादात सुदर्शन इंगळे, प्रा.विलास भवरे, रमेश बुरबुरे आदींनी सहभाग घेतला. नंतर उपवर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला. अनिल इंगोले, सतीश पाटील, प्रभाकर भगत, उत्तमराव रहाटे, सागर भरणे, नमुबाई खरतडे यांचा सत्कार करण्यात आला. क्रांती मिलन, राजेंद्र मगर, कैलास दादा व संच हातगांव यानी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले.संचालन सहदेव चहांदे, आभार एन.एस. कोम्पलवार यांनी मानले. चिंतामण चहांदे, भास्कर भरणे, राजू चहांदे, लिलाधर भरणे, अनुप डांगे, नरेंद्र चहांदे, आकाश चहांदे, सुधीर भरणे, संदीप वाकोडे, निखील लढे, आशिष मेश्राम, रोनित भरणे, अरुण मेश्राम, दुर्वास वाघमारे, नीलेश चहांदे, गोलू वानखडे, गुलशन डांगे, निशांत चहांदे, कुंडलिक देवतळे, सम्यक भरणे, कैलास धोंगडे, अभय खरतडे, वैभव खरतडे आदींनी परिश्रम घेतले.