ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोमवारचा लोकशाही दिन रद्द झाला. मात्र या दिनासाठी तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी सादर केल्या. त्यांनी रात्री उशिरापर्यंत या तक्रारी स्वीकारल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यामुळे गर्दी होती.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारकर्त्यांची गर्दी :
By admin | Updated: July 7, 2015 01:52 IST