शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मनस्वच्छतेतून होते स्वच्छ ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:06 IST

आरोग्याच्या दृष्टीने जशी ग्राम स्वच्छता महत्वाची आहे, तशीच मानवाच्या दृष्टीने मन स्वच्छतासुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: मन आणि विचार स्वच्छ ठेवले, तर ग्रामविकास व्हायला विलंब लागणार नाही, असे मत न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देन्यायाधीशांचे मनोगत : परसोडा येथे घंटागाड्यांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : आरोग्याच्या दृष्टीने जशी ग्राम स्वच्छता महत्वाची आहे, तशीच मानवाच्या दृष्टीने मन स्वच्छतासुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: मन आणि विचार स्वच्छ ठेवले, तर ग्रामविकास व्हायला विलंब लागणार नाही, असे मत न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी व्यक्त केले.तालुक्यातील परसोडा येथे घंटागाड्यांचे लोकार्पण करताना ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त परसोडा येथे ग्रामसभा व ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत घंटागाडी लोकार्पण सोहळा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण, ठाणेदार यशवंत बाविस्कर, अ‍ॅड.प्रमोद चौधरी, विस्तार अधिकारी प्रफुल ठेंगेकर, ग्रामसेवक मंगल अंबुरे, पोलीस पाटील राजेश देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष रंगराव आडे, भाऊ बळवंते, विठ्ठल देशमुख उपस्थित होते. प्रथम गावातून फेरफटका मारून पाहुण्यांनी स्मशानभूमी सौंदर्यीकरण, ग्रामपंचायत कार्यालयात सौंदर्यीकरण बघून कौतुक केले. कार्यक्रमात गावात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी परसोडा गावाचा आदर्श ईतर गावांनी घ्यावा, असे आवाहन केले. मनाच्या स्वच्छतेतून ग्राम स्वच्छता साधता येते, हे परसोडा ग्रामस्थांनी करून दाखविल्याबद्दल त्यांनी गावाचे कौतुक केले. संचालन सरपंच अतुल देशमुख यांनी केले. आभार मुख्याध्यापक बाबाराव वानखडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी अरुण देशमुख, फुलसिंग राठोड, रमेश कोल्हे, सुदर्शन देशमुख, संतोष पत्रे, प्रशांत गुडे, ज्ञानेश्वर मिसाळ, गजानन शेळके, संगीत शेळके, नारायण सोळंके, विठ्ठल पारधी, प्रेमदास राठोड, संदीप राठोड, संतोष चौधरी, नारायण गुडे, शंकर कोल्हे, आदींनी परिश्रम घेतले. न्यायाधीश गावात आल्याने नागरिकांनी उत्साहात कार्यक्रमात सहभाग घेतला.