शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

बाभूळगाव तहसीलवर नागरिकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:53 IST

आखीव पत्रिकेच्या मागणीसाठी बुधवारी शहरातील नागरिकांचा मोर्चा तहसीलवर धडकला. नायब तहसीलदारांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्याने नागरिकांचा रोष शांत झाला.

ठळक मुद्देआखीव पत्रिका : १५ दिवसांचा ‘अल्टीमेटम’

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : आखीव पत्रिकेच्या मागणीसाठी बुधवारी शहरातील नागरिकांचा मोर्चा तहसीलवर धडकला. नायब तहसीलदारांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्याने नागरिकांचा रोष शांत झाला.नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ७० टक्के कुटुंबांकडे अद्याप आखीव पत्रिका नाही. त्यामुळे सर्वेक्षण करून अशा सर्व कुटुंबांना आखीव पत्रिका देण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली. मोर्चासाठी दुपारी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष नगरपंचायतीच्या प्रांगणात गोळा झाले. तेथून घोषणा देत तहसील कार्यालयावर धडकले. मोर्चा तहसीलवर धडकताच नायब तहसीलदार एस.एस. थूल मोर्चेकºयांना सामोरे गेले. त्यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याची ग्वाही दिली.याप्रसंगी नगराध्यक्ष प्रवीण गौरकार, उपाध्यक्ष चंद्रकांत परचाके, काँग्रेसचे गटनेते श्रीकांत कापसे, शेख कादर, नईम खान, शुभांगी गव्हाड, धीरज रूमाले, शेख अयूब, शेख जावेद, गजानन कवडे, शौकतभाई, सैयद नजीर, बाळबुधे, प्रकाश पारतकर यांच्याशिवाय शेकडो महिला-पुरुष उपस्थित होते. येत्या १५ दिवसात आखीव पत्रिका न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मोर्चेकºयांनी दिला. थूल यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्याने मोर्चेकरी शांत झाले.

टॅग्स :TahasildarतहसीलदारMorchaमोर्चा