शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

अधीक्षक, गृहपाल पदाचे जाचक निकष रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:05 IST

आदिवासी विकास विभागाकडून अधीक्षक व गृहपाल या दोन पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवीली जात आहे. या दोन्ही पदासाठी जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनी कोणत्याही एकाच परीक्षेला बसावे असे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देप्रहार संघटनेची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक, बेरोजगारांवर अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी विकास विभागाकडून अधीक्षक व गृहपाल या दोन पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवीली जात आहे. या दोन्ही पदासाठी जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनी कोणत्याही एकाच परीक्षेला बसावे असे नियोजन केले आहे. यामुळे बेरोजगारांना या पदभरतीचा फायदा घेता येणार नाही. या दोन्ही पदासाठी लावलेल्या जाचट अटी तत्काळ रद्द कराव्यात, ही मागणीत घेऊन प्रहार विद्यार्थी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी दुपारी धडक दिली.आदिवासी विकास विभागाकडून नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती विभागातील गृहपाल व अधीक्षकांची पद भरण्यात येत आहे. यासाठी जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुभव प्रमाणपत्राची अट रद्द करावी, अधीक्षक पदासाठी १०० गुणांची तर गृहपाल पदासाठी २० गुणांची परीक्षा घेण्यात यावी, दोन्ही पदाच्या परीक्षा एका दिवसी न घेतात वेगवेगळ््या घेण्यात याव्यात, या प्रमुख मागण्या प्रहार विद्यार्थी संघटनेने केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देते वेळी, प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख रवी राऊत, समाजकार्यचे विद्यार्थी आकाश पाटील, मंगेश मानकर, अमीर तुराळे, मोरेश्वर कोडापे, प्रवीण काळे, प्रमोद नाटकर, बाळासाहेब राऊत, प्रकाश घोटेकार, जगदीश पवार, विजय जाधव, दशरथ शिंदे, नितीन कोल्हे, आदित्य मोरे, विकास चव्हाण, निखील कदम, शुभम जाधव, भाविक भगत, गिता उरवते, सोनल फुलमाळी, किरण गोसावी, प्रियंका कालमोरे, अपूर्वा शिंदे, हितेश जाधव, आकाश चिंचोलकर आदी उपस्थित होते.