शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अधीक्षक, गृहपाल पदाचे जाचक निकष रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:05 IST

आदिवासी विकास विभागाकडून अधीक्षक व गृहपाल या दोन पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवीली जात आहे. या दोन्ही पदासाठी जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनी कोणत्याही एकाच परीक्षेला बसावे असे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देप्रहार संघटनेची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक, बेरोजगारांवर अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी विकास विभागाकडून अधीक्षक व गृहपाल या दोन पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवीली जात आहे. या दोन्ही पदासाठी जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनी कोणत्याही एकाच परीक्षेला बसावे असे नियोजन केले आहे. यामुळे बेरोजगारांना या पदभरतीचा फायदा घेता येणार नाही. या दोन्ही पदासाठी लावलेल्या जाचट अटी तत्काळ रद्द कराव्यात, ही मागणीत घेऊन प्रहार विद्यार्थी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी दुपारी धडक दिली.आदिवासी विकास विभागाकडून नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती विभागातील गृहपाल व अधीक्षकांची पद भरण्यात येत आहे. यासाठी जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुभव प्रमाणपत्राची अट रद्द करावी, अधीक्षक पदासाठी १०० गुणांची तर गृहपाल पदासाठी २० गुणांची परीक्षा घेण्यात यावी, दोन्ही पदाच्या परीक्षा एका दिवसी न घेतात वेगवेगळ््या घेण्यात याव्यात, या प्रमुख मागण्या प्रहार विद्यार्थी संघटनेने केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देते वेळी, प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख रवी राऊत, समाजकार्यचे विद्यार्थी आकाश पाटील, मंगेश मानकर, अमीर तुराळे, मोरेश्वर कोडापे, प्रवीण काळे, प्रमोद नाटकर, बाळासाहेब राऊत, प्रकाश घोटेकार, जगदीश पवार, विजय जाधव, दशरथ शिंदे, नितीन कोल्हे, आदित्य मोरे, विकास चव्हाण, निखील कदम, शुभम जाधव, भाविक भगत, गिता उरवते, सोनल फुलमाळी, किरण गोसावी, प्रियंका कालमोरे, अपूर्वा शिंदे, हितेश जाधव, आकाश चिंचोलकर आदी उपस्थित होते.