शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राळेगावला सत्तांतरातही कॅबिनेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:51 IST

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतरही राळेगाव मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात प्रा.वसंत पुरके तर, आता प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या रूपाने मतदारसंघाला हा मान मिळाला आहे. डॉ.उईके यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याची वार्ता पोहोचताच समर्थकांनी फटाके फोडून, ढोल-ताशाच्या गजरात आनंद साजरा केला.

ठळक मुद्देसमर्थकांमध्ये जल्लोष : अशोक उईके यांचा प्रवास नगर परिषद उपाध्यक्ष ते राज्याचे मंत्री

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतरही राळेगाव मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात प्रा.वसंत पुरके तर, आता प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या रूपाने मतदारसंघाला हा मान मिळाला आहे. डॉ.उईके यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याची वार्ता पोहोचताच समर्थकांनी फटाके फोडून, ढोल-ताशाच्या गजरात आनंद साजरा केला.राळेगाव मतदारसंघातून प्रा.डॉ. अशोक उईके यांनी पहिल्यांदा २००४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना ५३ हजार ४६८ मते मिळाली. प्रा.पुरके यांच्याकडून त्यांचा १० हजार ८५९ मतांनी पराभव झाला होता. २००९ मध्ये ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यावेळी त्यांच्या मतांचा टक्का घसरला. अशाही परिस्थितीत त्यांनी हार न मानता लोकांशी सतत संपर्क ठेवला. यानंतर २०१४ ची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढली. यात त्यांनी ४० हजारांच्यावर मताधिक्य घेऊन १५ वर्षांपासून मंत्रीपद भूषविलेल्या प्रा.पुरके यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवार भावना गवळी यांना राळेगाव मतदारसंघात ३० हजारांच्या आसपास आघाडी मिळाली, हे विशेष.डॉ.अशोक उईके हे १९९७ ते २००१ पर्यंत बुलडाणा नगरपरिषदेचे सदस्य होते. या नगरपरिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ते वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आहे. अनूसूचित जाती-जमाती समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. मतदार संघातील देवधरी येथे बिरसा मुंडा सहकारी सूतगिरणीची स्थापना त्यांनी केली. यामाध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राळेगाव, कळंब, बाभूळगाव येथे त्यांनी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत आपल्या कार्याची छाप सोडली.लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डॉ.अशोक उईके यांचे प्रामाणिक प्रयत्न राहिले. त्यांना मिळालेल्या मंत्रीपदामुळे मतदार संघातील विविध प्रश्न तातडीने मार्गी लागतील, अशी अपेक्षा जनतेला आहे. डॉ.अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कळंब, राळेगाव व बाभूळगाव तालुक्यातील अनेक गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. पेढे वाढून आनंद व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Ashok Uikeअशोक उइके