शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

तूर खरेदी करा अन्यथा मंत्र्यांच्या घरी आसूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:02 IST

तूर खरेदीसाठी शेतकरी रांगेत उभा आहे. २६ मेपर्यंत तूर घ्या, नाहीतर पालकमंत्र्यांच्या घरी आसूड घेऊन जाऊ, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. आर्णी तालुक्याच्या दाभडी येथून निघालेली आसूड यात्रा बुधवारी येथे पोहोचली.

ठळक मुद्देबच्चू कडू : दाभडीतील आसूड यात्रा नेर येथे पोहोचली,

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तूर खरेदीसाठी शेतकरी रांगेत उभा आहे. २६ मेपर्यंत तूर घ्या, नाहीतर पालकमंत्र्यांच्या घरी आसूड घेऊन जाऊ, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. आर्णी तालुक्याच्या दाभडी येथून निघालेली आसूड यात्रा बुधवारी येथे पोहोचली. या अंतर्गत फटाका मार्केटमध्ये सभा घेण्यात आली. यावेळी आमदार कडू यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देण्यासोबतच सरकारच्या धोरणावर टीका केली.यावेळी मंचावर ‘प्रहार’चे राज्य संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे, जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे, अतुल पाटील खुपसे, नितीन गढिया, अंकुश वानखडे, गोपाल चव्हाण, सतीश चवात, बंडू बोरकर, स्वप्नील मातारे, सैयद इरशाद, बंटी पठाण, सोजेल पठाण आदी उपस्थित होते.आमदार कडू म्हणाले, सततच्या नापिकीने देशाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना शिव्या हासडणाऱ्यांना त्यांचा रस्ता दाखवा, असे सांगत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना हे पक्ष एकाच माळेचे मणी आहे, असे ते म्हणाले. प्रत्येक मतदारसंघात अपक्ष बच्चू तयार करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांसाठी तुरीचे आंदोलन करू असे त्यांनी सांगितले. या सभेचे संचालन संतोष अरसोड यांनी केले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू