शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

ब्रिटिशकालीन शकुंतला ब्रॉडगेज करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

१५० वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने विदर्भात रेल्वेचे तीन मार्ग सुरू केले होते. यामध्ये मूर्तिजापूर, अचलपूर, बैतुल हा १०० किलोमिटरचा मार्ग, यवतमाळ ते कारंजालाड, मूर्तिजापूर हा ८९ किलोमिटरचा मार्ग, तिवसा गरूकुंज मोझरी, चांदूरबाजार ते नरखेड हा ५० किलोमिटरचा मार्ग तयार केला होता. या तीन लाईनपैकी कुठल्याही रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण झाले नाही.

ठळक मुद्देकरार संपल्याने रेल्वे बंद : यवतमाळकरांचे राष्ट्रपतींना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेचा विदेशी कंपनीशी झालेला करार संपला आहे. यामुळे ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. आता या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करून रेल्वे पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र यवतमाळकरांनी राष्ट्रपतींना पाठविले आहे.१५० वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने विदर्भात रेल्वेचे तीन मार्ग सुरू केले होते. यामध्ये मूर्तिजापूर, अचलपूर, बैतुल हा १०० किलोमिटरचा मार्ग, यवतमाळ ते कारंजालाड, मूर्तिजापूर हा ८९ किलोमिटरचा मार्ग, तिवसा गरूकुंज मोझरी, चांदूरबाजार ते नरखेड हा ५० किलोमिटरचा मार्ग तयार केला होता. या तीन लाईनपैकी कुठल्याही रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण झाले नाही.या लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची गरज आहे. त्यासाठी जमीन हस्तांतरण करण्याची गरज नाही. यामुळे ब्रॉडगेज करण्याची मागणी यवतमाळकरांनी केली आहे. याविषयाचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले. या पत्रावर दिनेश दुबे, बाळासाहेब बाजड, दीपक खंडारे, तौकीन खान, बजरंगलाल जोशी, अब्दुल सागीर, शिवकुमार दुबे, रोहीत सोळंके, अनंता पांडे, भारत जामदर, सतीश मडावी आदींची स्वाक्षरी आहे.भूसंपादनाची गरज भासणार नाहीयातील मूर्तिजापूर ते बैतुल आणि यवतमाळ ते मूर्तिजापूर या दोन लाईन लंडनमधील निक्सन कंपनीने करारावर घेतल्या होत्या. या कंपनीचा करार आता संपला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेShakuntala Trainशकुंतला रेल्वे