शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
6
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
7
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
8
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
9
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
10
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
11
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
12
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
13
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
14
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
15
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
16
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
17
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
18
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
19
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
20
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन शकुंतला ब्रॉडगेज करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

१५० वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने विदर्भात रेल्वेचे तीन मार्ग सुरू केले होते. यामध्ये मूर्तिजापूर, अचलपूर, बैतुल हा १०० किलोमिटरचा मार्ग, यवतमाळ ते कारंजालाड, मूर्तिजापूर हा ८९ किलोमिटरचा मार्ग, तिवसा गरूकुंज मोझरी, चांदूरबाजार ते नरखेड हा ५० किलोमिटरचा मार्ग तयार केला होता. या तीन लाईनपैकी कुठल्याही रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण झाले नाही.

ठळक मुद्देकरार संपल्याने रेल्वे बंद : यवतमाळकरांचे राष्ट्रपतींना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेचा विदेशी कंपनीशी झालेला करार संपला आहे. यामुळे ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. आता या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करून रेल्वे पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र यवतमाळकरांनी राष्ट्रपतींना पाठविले आहे.१५० वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने विदर्भात रेल्वेचे तीन मार्ग सुरू केले होते. यामध्ये मूर्तिजापूर, अचलपूर, बैतुल हा १०० किलोमिटरचा मार्ग, यवतमाळ ते कारंजालाड, मूर्तिजापूर हा ८९ किलोमिटरचा मार्ग, तिवसा गरूकुंज मोझरी, चांदूरबाजार ते नरखेड हा ५० किलोमिटरचा मार्ग तयार केला होता. या तीन लाईनपैकी कुठल्याही रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण झाले नाही.या लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची गरज आहे. त्यासाठी जमीन हस्तांतरण करण्याची गरज नाही. यामुळे ब्रॉडगेज करण्याची मागणी यवतमाळकरांनी केली आहे. याविषयाचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले. या पत्रावर दिनेश दुबे, बाळासाहेब बाजड, दीपक खंडारे, तौकीन खान, बजरंगलाल जोशी, अब्दुल सागीर, शिवकुमार दुबे, रोहीत सोळंके, अनंता पांडे, भारत जामदर, सतीश मडावी आदींची स्वाक्षरी आहे.भूसंपादनाची गरज भासणार नाहीयातील मूर्तिजापूर ते बैतुल आणि यवतमाळ ते मूर्तिजापूर या दोन लाईन लंडनमधील निक्सन कंपनीने करारावर घेतल्या होत्या. या कंपनीचा करार आता संपला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेShakuntala Trainशकुंतला रेल्वे