शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शेतकऱ्यांचा विकासच भाऊसाहेबांचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भारतातील शेतकऱ्यांचा विकास हेच भाऊसाहेबांचे ध्येय होते. म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकºयांसाठी खर्ची ...

ठळक मुद्देख्वाजा बेग : शिवाजी विद्यालयात जयंती उत्सव, विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतातील शेतकऱ्यांचा विकास हेच भाऊसाहेबांचे ध्येय होते. म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकºयांसाठी खर्ची घातले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी केले.येथील शिवाजी विद्यालयात डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सभासद अ‍ॅड. भैयासाहेब पावडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका उषा दिवटे, अशोक घारफळकर, मुख्याध्यापिका एस.एस. शेंडे, पर्यवेक्षक जी.एस. कणसे, संदीप ठाकरे, संजय पुरी, राजश्री कासलीकर, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.भैयासाहेब पावडे यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन झाले. उपस्थित पाहुण्यांनी समयोचित विचार मांडले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मिलिंद वाळके व चमूने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस.एस. शेंडे, संचालन धैर्यशील चौधरी यांनी केले. प्रा. सुनील कडू यांनी आभार मानले. यावेळी प्रवीण भोयर आदींची उपस्थिती होती.विद्यार्थ्यांचा गुणगौरवशिवाजी विद्यालयात विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. पर्यवेक्षक जी.एस. कणसे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक उद्धवराव साबळे, साधनाताई काळे, नितीन बांगर, विशाल पावडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष गुरनुले, संयोजक राजश्री कासलीकर आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन, हस्तकला, पोस्टर, रांगोळी आदी स्पर्धात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संचालन धैर्यशील चौधरी यांनी केले.