शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सकारात्मक वागा, अन् आयुष्यात यशस्वी व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:54 IST

तिळ गूळ घ्या, गोडगोड बोला. मकरसंक्रांती आली की हेच वाक्य सारे उच्चारतात. या मागे कारणही आहे. गोड बोलण्याने कठीण कामेही सहज होऊ शकतात. गोड बोलणे म्हणजे एखाद्याचे लांगूलचालन करणे एवढा मर्यादित अर्थ नव्हे. तर किरकोळ कारणांवरून रागावण्यापेक्षा सामंजस्याने एकमेकांना समजून घेणे हा व्यापक दृष्टिकोन आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचा मंत्र

तिळ गूळ घ्या, गोडगोड बोला. मकरसंक्रांती आली की हेच वाक्य सारे उच्चारतात. या मागे कारणही आहे. गोड बोलण्याने कठीण कामेही सहज होऊ शकतात. गोड बोलणे म्हणजे एखाद्याचे लांगूलचालन करणे एवढा मर्यादित अर्थ नव्हे. तर किरकोळ कारणांवरून रागावण्यापेक्षा सामंजस्याने एकमेकांना समजून घेणे हा व्यापक दृष्टिकोन आहे. एखाद्याने सोपविलेले किंवा आपण स्वत:हून स्वीकारलेले कोणतेही काम पूर्ण सकारात्मक विचाराने केले पाहिजे. कामाची सुरुवात सकारात्मक भावनेने केल्यास अर्धे काम तर अगदी सुरुवातीलाच फत्ते झाले, असे समजा. प्रशासक म्हणून काम करताना आणि एक व्यक्ती म्हणूनही जगताना आपण उत्तमच असले पाहिजे. कामाचा ताण अपरिहार्य असतोच. पण ताण बाजूला सारुन पुढे जायचेच असते. त्यासाठी जबाबदारीचे विकेंद्रीकरण सामंजस्याने केले पाहिजे. रागाचा आपल्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतो. प्रत्येकात काही तरी चांगल्याबाबी असतात. त्या निदर्शनास आणून दिल्यास कामाचा उत्साह वाढतो. त्यासाठी संवाद गोडीगुलाबीचाच असावा.- डॉ. राजेश देशमुखजिल्हाधिकारी, यवतमाळराग येणे, चिडचिड यामुळे मनावर, शरीरावर विपरित परिणाम होतो. त्यातून सामाजिक सलोखा बिघडून नकारात्मक वातावरण पसरते. त्यामुळे संक्रांतीनिमित्त का होईना ‘गुड बोला, गोड बोला’ ही मोहीम ‘लोकमत’ राबवित आहे. त्यात मान्यवरांच्या सकारात्मक विचारांचा सिंहाचा वाटा आहे.