अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा फटका माणसांसोबतच जनावरांनाही बसत आहे. माणूस एसी, कुलर, पंखे आदींच्या मदतीने गारवा निर्माण करून उन्हावर मात करतो. मात्र जनावरांना तशी कोणतीच सोय करता येत नाही आणि शेतकऱ्याला जनावरांसाठी एसी, कुलर, पंखे लावणे शक्य नाही. त्यामुळे या जनावरांना भर उन्हात आधार असतो तो एखाद्या डेरेदार वृक्षाच्या सावलीचा. दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही येथील एका शेतात असलेल्या डेरेदार वटवृक्षाखाली जनावरांनी असा भर उन्हात आश्रय घेतला.
आधार सावलीचा :
By admin | Updated: May 18, 2015 02:13 IST