शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

देशाच्या प्रत्येक भागात बंजारा समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:36 IST

देशातील प्रत्येक भागात बंजारा समाज असून समाजाने आता विविध क्षेत्रात प्रगती केली पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.

ठळक मुद्देसंजय राठोड : आर्णीत राज्यस्तरीय प्रबोधन पर्वाचे उद्घाटन

ऑनलाईन लोकमतआर्णी : देशातील प्रत्येक भागात बंजारा समाज असून समाजाने आता विविध क्षेत्रात प्रगती केली पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. ते येथील संत सेवालाल नगरीत आयोजित राज्यस्तरीय बंजारा समाज प्रबोधन पर्व व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करताना बोलत होते.आर्णीत २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले. या पर्वाचे उद्घाटन करताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी देशातील सर्वभागातील बंजारा समाजाची भाषा एकत्र असल्याची सांगितले. काही ठिकाणी भेटी देऊन बंजारा समाज बांधवांशी संवाद साधल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वांची भाषा एकच असल्याने आपसात बंधुभाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या समाज जागृती तथा प्रबोधन करून समाजाला दिशा देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बंजारा समाज विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी शासनाने मदद करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या पर्वाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री मदन येरावार होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात समाजाला दिशा देण्याचे काम युवक करीत असल्याचे सांगितले. यावेळी आमदार मनोहरराव नाईक यांनी बंजारा समाजाने आपली भाषा लोप होऊ देऊ नये असे आवाहन केले. समाजाने व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी व्यसनमुक्त समाजाची गरज प्रतिपादित केली. आमदार ख्वाजा बेग यांनी या प्रबोधन पर्वातून समाज जागृती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी समाजाने विविध क्षेत्रात प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी भारत राठोड, अनिल आडे यांनीही विचार व्यक्त केले. राजूदास जाधव यांनी प्रास्ताविकातून बंजारा समाजाची अद्यापही पाहिजे तशी प्रगती झाली नसल्याची खंत व्यक्त केली. संचालन आसाराम चव्हाण, आभार सुरेश पवार यांनी मानले.प्रेमदास महाराजांना जीवनगौरव पुरस्कारया समाज प्रबोधन पर्वात प्रेमदास महाराज वनोलीकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. प्रवीण पवार यांच्या ‘गोर स्वाभिमानी, तसेच भीमराव राठोड यांच्या भजन पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या प्रबोधन पर्वात विविध विषयांवर विचार मंथन केले जाणार आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड