शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दारव्हा येथे बंजारा समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:36 IST

तेलंगणा, महाराष्ट्र सीमेवरील बंजारा समाज बांधवांवर प्राणघातक हल्ले आणि अमानुष हत्या होत आहे. तेथील लोकांना तत्काळ सुरक्षा मिळावी, घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला योग्य मोबदला मिळावा, .....

ठळक मुद्देकृती समितीचे निवेदन : हल्ल्याची न्यायालयीन चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तेलंगणा, महाराष्ट्र सीमेवरील बंजारा समाज बांधवांवर प्राणघातक हल्ले आणि अमानुष हत्या होत आहे. तेथील लोकांना तत्काळ सुरक्षा मिळावी, घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला योग्य मोबदला मिळावा, हल्लेखोरांना कठोर शासन व्हावे याकरिता सदर प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी गोर बंजारा समाज कृती समितीने केली आहे.समाजाच्यावतीने येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रेमनगर व परमडोळी तांड्यातील रहिवासी बंजारा समाजबांधवांना आरक्षणाच्या मुद्यावरून टार्गेट केले जात आहे. ४०० ते ५०० च्या जमावाने हल्ला केल्यानंतर सात ते आठ जणांचा जीव गेला. अनेकजण जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी येथे गोर बंजारा समाज कृती समितीच्यावतीने शिवाजीनगरातील हनुमान संस्थानजवळून मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडकला. याठिकाणी काही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. निवेदन उपविभागीय अधिकाºयांना सादर केले. निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष सुशील राठोड, उपाध्यक्ष डॉ.मनोज राठोड, सचिव शंंकर राठोड यासह समाधान आडे, रमेश राठोड, भारत जाधव, दिलीप नाईक, गणेश जाधव, गजेंद्र चव्हाण, माणिक राठोड, प्रेम राठोड, नारायण राठोड, शेषराव राठोड आदींची स्वाक्षरी आहे.