शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

तळणी येथे किसान बिग्रेडची जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:41 IST

या सभेला संबोधित करताना प्रकाश पोहरे म्हणाले, तीनही कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून ते तात्काळ रद्द करायला हवे, ...

या सभेला संबोधित करताना प्रकाश पोहरे म्हणाले, तीनही कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून ते तात्काळ रद्द करायला हवे,

विकासाच्या नावाखाली लोकांना गंडवलं जात आहे, आवश्यकता नसताना हे कायदे पारित करण्यात आले. दहा वर्षा आधीच्या कायद्यात सुधारणा करायला हवी, त्यांना स्वायत्तता द्यावी. समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. मानवी हक्क संपविणे हाच सरकारचा उद्देश असल्याचा आराेप त्यांनी केला. किसान ब्रिगेड सभेच्या या जनजागृती सायकल रॅलीत अविनाश काकडे यांनी सुद्धा संबोधित केले, अॅड सतिश्चंद्र रोठे,मेजर शेषराव मुरोडियर,सरपंच श्रीराम मेश्राम,माजी उपसरपंच शाहिद रयानी,देवराव महाराज,विष्णु लोणकर,मनोज राठोड यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी माेठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कैलाश कोरवते यांनी तर आभार सहदेव राठोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी शेख नूर,किरण वाघमारे, रामेश्वर घारेकर, सोहेल खान यांनी परिश्रम घेतले.