शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

तळणी येथे किसान बिग्रेडची जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:41 IST

या सभेला संबोधित करताना प्रकाश पोहरे म्हणाले, तीनही कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून ते तात्काळ रद्द करायला हवे, ...

या सभेला संबोधित करताना प्रकाश पोहरे म्हणाले, तीनही कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून ते तात्काळ रद्द करायला हवे,

विकासाच्या नावाखाली लोकांना गंडवलं जात आहे, आवश्यकता नसताना हे कायदे पारित करण्यात आले. दहा वर्षा आधीच्या कायद्यात सुधारणा करायला हवी, त्यांना स्वायत्तता द्यावी. समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. मानवी हक्क संपविणे हाच सरकारचा उद्देश असल्याचा आराेप त्यांनी केला. किसान ब्रिगेड सभेच्या या जनजागृती सायकल रॅलीत अविनाश काकडे यांनी सुद्धा संबोधित केले, अॅड सतिश्चंद्र रोठे,मेजर शेषराव मुरोडियर,सरपंच श्रीराम मेश्राम,माजी उपसरपंच शाहिद रयानी,देवराव महाराज,विष्णु लोणकर,मनोज राठोड यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी माेठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कैलाश कोरवते यांनी तर आभार सहदेव राठोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी शेख नूर,किरण वाघमारे, रामेश्वर घारेकर, सोहेल खान यांनी परिश्रम घेतले.