शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कधी तपासले का? पित असलेले बाटलीबंद पाणी खरंच शुद्ध आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 19:06 IST

पाण्याच्या शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष नको : बाजारात विविध कंपन्यांच्या बॉटल

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहराला नगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. तेच पाणी आपण घरात पिण्यासाठी साठवून ठेवतो. घराबाहेर पडल्यानंतर आपण बंद बाटलीतील पाणी पिण्यासाठी वापरतो. सर्रास बाटली घेऊन थेट पाणी पितो, परंतु ते पाणी शुध्द आहे का? याचा साधा विचारही आपल्या डोक्यात येत नाही. पावसाळ्यात पाण्याच्या शुद्धतेची काळजी घेतली, तर आजारांना पळवून लावू शकतो.

राज्यात बोटावर मोजता येतील इतक्या पाण्याच्या कंपन्या मिनरल वॉटर पुरवतात. परंतु, परवाना नसणारे अनेकजण सर्रास बाटलीबंद पाणी विकतात. त्यामुळे गंभीर आजारांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण पितो ते पाणी खरचं शुद्ध आहे का, याचा विचार करूनच पाणी पिल्यास संकट टाळता येऊ शकते. प्रवास असो की, कोणताही कार्यक्रम बॉटल बंद पाणी घेणे ही काळाची गरज झाली आहे. 

यामुळे बाजारात विविध कंपन्यांचे पाणी आले आहे. पण, नोंदणीकृत नसलेल्या कंपन्याही पाणी विकत आहेत. काहीवेळा पाणी घेताना फसवणूक होऊ शकते. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या नावावर फसवूणक होते. जुन्या बाटलीत साधे पाणी भरून विकले जाते. मग, पाणी शुद्ध आहे, हे कसे ओळखावे. जेव्हा तुम्ही पाण्याची बॉटल घेता, तेव्हा आयएसआय मार्कवर एक कोड असतो. (आयएस- १४५४३) हा कोड पाहिल्यावर बॉटल असली की नकली हे स्पष्ट होते.

असे ओळखावे पिण्यासाठी योग्य पाणीगुगल प्ले स्टोरवरून (बीआयएस केअर) अॅप डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर त्या बॉटलवरील कोडसंदर्भात सर्व माहिती मिळेल, तसेच हे पॅक कुठे झाले. त्याची माहिती मिळेल. अॅपमध्ये आयएसआय लिहिलेले असणार आहे. त्यावर व्हेरिफाय लायसन्स डिटेल या ऑप्शनवर क्लिक करा. त्यावेळी दहा आकडी कोड मागितला जाईल. हा कोड बॉटलवर पॅकेजिंगवरून कॉपी करून टाकावा. कोड पाणी बॉटल पॅकेजिंगवर आयएसआय मार्कच्या खाली असतो. १० अंक असणारा कोड टाकल्यावर गो ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर सर्वच माहिती येईल, म्हणजेच हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही?, पाण्यात मिनरल्स आहेत की नाही ? यामुळे पाण्यापासून होणाऱ्या अनेक गंभीर आजारांपासून सुटका मिळू शकते. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ