शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेतकऱ्यांची कामे विनाविलंब मार्गी लावा

By admin | Updated: February 7, 2016 00:42 IST

शेतकऱ्यांची कामे तत्काळ मार्गी लावा, प्रलंबित ठेवू नका, त्यांना वेठीस धरू नका अशा सूचना वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी येथे केले.

किशोर तिवारी : आर्णी येथे ग्रामस्तरीय समिती प्रबोधन मेळावा, अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरवआर्णी : शेतकऱ्यांची कामे तत्काळ मार्गी लावा, प्रलंबित ठेवू नका, त्यांना वेठीस धरू नका अशा सूचना वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी येथे केले. बळीराजा चेतना अभियानांतर्गत ग्रामस्तरीय समितीचा प्रबोधन मेळावा येथे घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आशा वर्कस हे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे हित जोपासणारे कर्मचारी आहेत. कृषी सहायकाची भूमिका महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांशी सौजन्याने वागा असे निर्देश या कर्मचाऱ्यांना यावेळी देण्यात आले. याप्रसंगी मंचावर उपविभागीय अधिकारी विकास माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायनार, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे, नगराध्यक्ष आरीज बेग, तहसीलदार हनुमंत रजनलवार, गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण, कृषी विभागाचे कळसे, संजय पाठक, सहाय्यक गटविकास अधिकारी खारोडे, नायब तहसीलदार यु.डी. तुंडलवार, विवेक दहिफळे, ठाणेदार संजय खंदाडे, बिपीन राठोड, रावसाहेब जुमनाके, अंकुश नैताम, आर.बी. मांडेकर आदी उपस्थित होते. तालुक्यात बळीराजा चेतना अभियान राबविणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात तलाठी श्याम रणनवरे, सुनील सुखदेवे, दत्ता मारकड, राजू मादेश्वार, पवन राठोड, बाबाराव चव्हाण यांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी तीर्थरुप मंगल कार्यालय विनाशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल पी.बी. आडे यांचे यावेळी आभार मानण्यात आले. संचालन प्रमोद कुदळे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य, शिक्षण आदी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)