शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी राज्याकडून आणखी १०० कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 04:04 IST

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे.

यवतमाळ : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाला गती देण्यासाठी राज्य शासनाने शनिवारी आणखी १०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.नवीन रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी अंदाजे २,५०१ कोटी खर्च येणार आहे. हा खर्च ६० टक्के केंद्र व ४० टक्के राज्य शासन करणार आहे. खर्चातील १ हजार कोटी ४२ लाख एवढा वाटा राज्याला उचलायचा आहे. रेल्वे मंत्रालयाने ३१ मार्च, २०१८ पर्यंत ६०३कोटी ६७ लाख रुपये खर्च केले. मार्च, २०१९ पर्यंत पुन्हा ७९ कोटी रुपयांची कामे केली जाणार आहे. राज्याने मार्च, २०१८ पर्यंत २५४ कोटी ०६ लाख रुपये उपलब्ध करून दिले, तर चालू वर्षी ७५ कोटी वितरित केले. आणखी १०० कोटी रुपये वितरित करण्यात येतील.>विजय दर्डा यांचे प्रयत्न सत्कारणी‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळवून देण्यापासून, तर विशेष प्रकल्पाचा दर्जा प्राप्त करून देण्यापर्यंत पाठपुरावा केला. त्यातूनच फेब्रुवारी २००८ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर, तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. निधी मिळण्यासाठी विजय दर्डा, खा. भावनाताई गवळी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे १०० कोटी निधी मिळाला.