शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन

By admin | Updated: July 20, 2014 00:11 IST

यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे महागाव तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले असताना जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

ईजनी : यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे महागाव तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले असताना जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. महागाव तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने दुबार पेरणीनंतरही बियाणे उगवले नाही. मागील वर्षी खरिपाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर रबी हंगामात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. त्याच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा खरीप हंगामावर होत्या. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व काही ठिकाणी तिबार पेरणीची वेळ आली आहे. महागाव तालुक्यात सध्या शेतमजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी हेक्टरी २० हजार रुपये मदत देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी व जनावरासाठी त्वरित चाराडेपोची व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन ईजनी व करंजखेड येथील शेतकऱ्यांनी महागाव तहसीलदारांना दिले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. या वेळी केदार पानपट्टे, नितीन पाचकोरे, संदेश वानखेडे, अमोल गावंडे, श्रीराम शेंडगे, अनिल वानखेडे, प्रवीण ठाकरे, आशिष वानखेडे, आशिष टनमने, संदीप रावते, अमोल पाचकोरे, रामभाऊ कांबळे, अविनाश मस्के आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)