शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कन्टेनरमधून जनावर तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:52 IST

खुल्या वाहनातून जनावरांची वाहतूक केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, म्हणून आता जनावर तस्करांनी चक्क बंदीस्त कन्टेनरचा आधार घेतला आहे. यवतमाळ तालुक्यातील बारडतांडा आणि मंगरुळ येथे जनावरांची वाहतूक करणारे पाच कन्टेनर पकडण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देदीडशे जनावरांची सुटका : बारडतांडा व मंगरुळ येथे पाच कन्टेनर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी/मंगरुळ : खुल्या वाहनातून जनावरांची वाहतूक केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, म्हणून आता जनावर तस्करांनी चक्क बंदीस्त कन्टेनरचा आधार घेतला आहे. यवतमाळ तालुक्यातील बारडतांडा आणि मंगरुळ येथे जनावरांची वाहतूक करणारे पाच कन्टेनर पकडण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. तब्बल दीडशे जनावरांची सुटका करण्यात आली.राज्यात गोवंश वाहतूक आणि हत्येला बंदी आहे. मात्र त्यानंतरही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात जनावरांची वाहतूक केली जाते. या चोरट्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांसह सामाजिक संस्थाही पुढाकार घेत आहे. त्यामुळे अशी वाहतूक करणे तस्करांना कठीण झाले. त्यावर आता त्यांनी नामीशक्कल लढविली आहे. बंदीस्त कन्टेनरमध्ये ३० ते ३५ जनावरे भरुन त्याची वाहतूक केली जाते. कन्टेनर बंदीस्त असल्याने कुणालाही संशय येत नाही. परंतु याचे बिंग शुक्रवारी फुटले. नागपूरवरून आदिलाबादकडे जाणारे पाच ट्रक बजरंग दलाचे कार्यकर्ते बाळू जगताप यांच्या मार्गदर्शनात मंगरुळ व बारडतांडा येथे अडविण्यात आले. कन्टेनर उघडले असता त्यात तब्बल दीडशेच्यावर जनावरे आढळून आली. अत्यंत दाटीवाटीने ही जनावरे कोंबली होती. या सर्व जनावरांची सुटका करून त्यांची रवानगी दिग्रस येथील गोरक्षणमध्ये करण्यात आली आहे. पाच कन्टेनर जप्त करण्यात आले आहे.यवतमाळ जिल्ह््यात पहिल्यांदाच कन्टेनरमधून जनावरांची वाहतूक उघडकीस आली. यामुळे आतापर्यंत अशा पद्धतीने अनेक जनावरांची तस्करी झाली असावी. 

टॅग्स :Crimeगुन्हा